शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तरुण आणि वृद्ध यांच्यातील फरक काय, याची उकल ससा आणि कासव यांच्या गोष्टीतून करूया. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 10:00 IST

कार्यसिद्धी होण्यासाठी दोन्ही पिढ्यांनी आपापल्या परीने झुकते माप घेणे आवश्यक आहे. मग ते घर असो नाहीतर कार्यस्थळ! 

एक असतो ससा आणि एक असते कासव. दोघे छान मित्र असतात. एक दिवस दोघांमध्ये एक शर्यत लागते. डोंगरावर आधी कोण पोहोचणार अशी ती शर्यत असते. कासव हळू हळू चालते आणि ससा दुडूदुडू धावत पुढे जातो.बराच पुढे आल्यावर ससा मागे वळून पाहतो, तर त्याला कासव हळू हळू येताना दिसते. ते पोहोचेपर्यंत थोडी विश्रांती घ्यावी, शेतातली गाजरं खावीत आणि मग पुढे निघावे अशा विचाराने सशाला खाऊन पिऊन गाढ झोप लागते. तोवर कासव चालत चालत तिथे पोहोचते. सशाची झोपमोड होणार नाही अशा बेताने पुढचा प्रवास करू लागते. सशाला जाग येते तोवर कासव डोंगरावर पोहोचलेले असते आणि कासवाने शर्यत जिंकलेली असते. 

ही सर्वांनाच माहीत असलेली गोष्ट पुन्हा सांगण्यामागचे कारण एवढेच आहे, की आपल्याला सशासारखे दुडूदुडू धावत प्रगती करता आली नाही तरी चालेल, पण कासवासारखी थोडी थोडी प्रगती रोज करा. या लोकप्रिय प्रेरक कथेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वय आणि अनुभव. प्रत्येकाला माहित आहे की सशाचे वय कमी आहे. तो तरुण आहे आणि चपळ आहे. कासवचे वय मात्र तीनशे वर्षांहून अधिक असते आणि निसर्गतः त्याची चाल मंद असते. त्यामुळे तरुण ससा आणि वयोवृद्ध कासव यांच्यादरम्यान वय, अनुभव आणि शारीरिक सामर्थ्यामध्ये अतुलनीय फरक आहे. सशाची पोहोच कुठवर असू शकते, याचा अंदाज अनुभवी कासवाने आधीच बांधला होता. त्यामुळे त्याने आपल्या अनुभवाच्या बळावर स्पर्धा जिंकली. 

तरुण आणि वृद्ध यांच्यात नेहमीच 'जनरेशन गॅप' होती आणि ती कायम राहणार आहे. परंतु जिथे या दोन्ही पिढ्यांचे संगनमत होत नाही, तिथे प्रगती खुंटून जाते. वयोवृद्ध झालेली व्यक्ती शारीरिक कामासाठी सक्षम नसली, तरीदेखील ती अनुभवाने समृद्ध असते आणि तरुणांकडे अनुभव नसला तरी काम करण्याचा जोश असतो. म्हणून या दोन्ही गोष्टींचा मिलाप होऊन कार्यसिद्धी होण्यासाठी दोन्ही पिढ्यांनी आपापल्या परीने झुकते माप घेणे आवश्यक आहे. मग ते घर असो नाहीतर कार्यस्थळ! 

वस्थापनाच्या दृष्टिकोनातून बरेच अनुभवी आणि नवीन लोक कंपनीत काम करतात. सुरुवातीच्या सक्रियतेसह हे लोक स्वत: ला वरिष्ठांपेक्षा वेगवान समजण्यास सुरवात करतात. एखाद्या आस्थापनामध्ये उच्च स्थान आणि आदर मिळवणारा एक ज्येष्ठ म्हणजे त्यांच्या अनुभवाची एक उपलब्धी आहे. त्याला माहित आहे की दीर्घ अंतरामध्ये एक प्रकारचे वर्तन आवश्यक आहे. त्याच्या निर्देशानुसार नवीन कर्मचारी अधिक चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहेत. ज्येष्ठांच्या अनुपस्थितीत, तरुणांची वागणूक देखील वेगवान धावण्याऱ्या सशासारखी असू शकते. अशा परिस्थितीत ते ध्येय गाठण्यात कोणतीही चूक चुकवू शकतात. यासाठी तरुणांनी वयोवृद्धांच्या मार्गदर्शनाची वेळोवेळी मदत घेत शर्यत जिंकावी आणि वृध्दांनीदेखील तरुणांना वेळीच जागे करून शर्यत जिंकण्यासाठी प्रोत्साहन देत राहावे.