शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

घरात भरभराट हवी? तर रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याखाली 'हे' आसन ठेवा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 18:16 IST

तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात. 

तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. तिला लक्ष्मी स्वरूपही मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा होते, त्या घरात कधीच दारिद्रय येत नाही. माता लक्ष्मी त्या घरात निवास करते. रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नता येत नाही, तर सुख आरोग्यही लाभते. परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत. 

>>तुळशीचे रोप साधारण कुंडीत न लावता, तुळशी वृंदावनात लावावे. 

>>तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोनडा असतो, त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा. दिवा तिथे ठेवल्याने वाऱ्यापासून सुरक्षित राहतो. 

>>दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे. हे आसन तांदुळाचे असावे. म्हणजेच तांदुळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा. 

>>तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्त्वाचे प्रतीक आहे. दिव्याखाली तांदुळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते. 

>>सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही, अशा बेताने दुरूनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी. 

>>तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व मांगल्य आपल्या जीवनात पेरतात.