शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
2
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
3
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
4
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
5
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
6
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
7
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
8
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
9
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
10
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
11
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
12
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
13
"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
14
IND vs AUS : Adam Zampa नं मारलेला 'चौकार' गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरवणारा?
15
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
16
Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ
17
बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)
18
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
19
जगातील 'या' देशांत १ लाख रुपये कमवाल तर भारतात येऊन मालमाल व्हाल! तुम्हाला माहीत आहे का?
20
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स

शनीच्या साडेसातीपासून रक्षण करेल शिव शंभुचे रुद्राक्ष; त्याचा वापर कधी व कसा करतात ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 10:51 IST

रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडाही शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते.

रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रह नियंत्रण आणि मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते. याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडादेखील शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते.

धार्मिक ग्रंथानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूंपासून झाली आहे. अनादी काळापासून भगवान शंकर अलंकार म्हणून रुद्राक्ष परिधान करतात. तसेच रुद्राक्ष ही एकमेव गोष्ट आहे जी ग्रहस्थितीवर नियंत्रण आणि मंत्रजपासाठी उत्तम मानली जाते.याशिवाय रुद्राक्षाच्या वापराने शनिपीडाही शांत होऊ शकते. यासोबतच रुद्राक्षाचा वापर करून शनिदेवाची विशेष कृपा मिळवता येते. रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. नियमानुसार ते परिधान केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

रुद्राक्ष आणि शनीचा  संबंधअसे मानले जाते की रुद्राक्षाची शक्ती अशी आहे की जो त्याचा योग्य वापर करतो तो सर्व प्रकारच्या संकटांवर मात करतो. मात्र जर कोणी नियमांशिवाय ते परिधान केले तर त्याचा विपरीत परिणाम होतो. याशिवाय नियमानुसार रुद्राक्ष धारण केल्यास शनीच्या त्रासांपासून मुक्ती मिळते.

शनीसाठी रुद्राक्षाचा वापरशनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राक्षाचा नियमित वापर करावा. मात्र त्याचे नियम आधी जाणून घ्यावेत. जसे की- नोकरी-रोजगारातील अडचणी दूर करण्यासाठी दहा मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. एकाच वेळेस ३ दहा मुखी रुद्राक्ष एकत्र धारण करणे अधिक फायदेशीर ठरते. हा रुद्राक्ष शनिवारी लाल धाग्यात घालून गळ्यात घाला. याउलट कुंडलीत शनीचा अशुभ प्रभाव असेल तर ते टाळण्यासाठी एक मुखी आणि अकरा मुखी रुद्राक्ष एकत्र धारण करणे शुभ मानले जाते. १ एक मुखी आणि २ अकरा मुखी रुद्राक्ष यांना लाल धाग्याने एकत्र बांधून धारण करा.

साडेसाती सुरु असताना रुद्राक्षाचा वापर आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी गळ्यात ८ मुखी रुद्राक्ष धारण करणे शुभ असते. तसेच पंचमुखी रुद्राक्ष वापरणेही लाभदायक ठरते.  रुद्राक्ष माळ धारण करण्यापूर्वी शनि आणि शिवाच्या मंत्रांचा जप करणे शुभ असते. रुद्राक्ष प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवतेच असे नाही. त्यासाठी आपले ग्रहबळ देखील चांगले असावे लागते. यासाठीच रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेण्याची सूचना केली जाते.