शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

Rituals: शनिदेवाला तिळाचेच तेल का वाहायचे? आनंद रामायणात सापडते कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 13:13 IST

Rituals: शनिवारी तेलाची खरेदी करू नये असे म्हणतात, अन्यथा आर्थिक स्थितीत बिघाड होतो, पण तिळाचेच तेल का वाहायचे? याचे कारण जाणून घेऊ.

उडीद, तेल, शेंदूर, रुईच्या पान फुलांचा हार या वस्तू शनिदेवाला प्रिय आहेत. म्हणून दर शनिवारी आपण न चुकता या गोष्टी त्यांना अर्पण करतो. मात्र यापैकी तिळाचे तेल हे शनिवारी विकत घेऊन वाहू नका असे आनंद रामायणात म्हटले आहे. त्याबद्दल जाणून घेऊ. 

शनिवार हा शनिदेव च्या पूजे साठी उत्तम दिवस मानला जातो. शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी व आशीर्वाद प्राप्त करण्यसाठी वेगळे वेगळया पद्धतीने पूजन सांगितलं आहे. शनिवारी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये या बद्दल देखील माहिती घेऊ. 

ज्योतिष शास्त्र अनुसार शनिवारी तेल खरेदी करू नये, असे केल्याने शनी चा कुप्रभाव आपल्या सम्पूर्ण घरावर पडत असतो, शनी कृपे साठी शनिवारी शनिदेवा वर तेल अर्पण करणे आवश्यक आहे, ते घरून आणलेले असावे. 

तीळ तेल वाहण्याचे धार्मिक महत्व (आनंदरामायण)

हनुमानाची जेव्हा शनीची महादशा सुरू होती, त्यावेळी रामसेतू बांधण्याचे कार्य चालू होते. राक्षसगण रामसेतूला हानी पोहचवणार याची कायम काळजी होती. त्यावेळेस रामसेतुकचे रक्षण करण्याची, पहारा देण्याची जबाबदारी हनुमंतावर होती. शनिपीडेची हनुमंताला कल्पना होती. त्याने शनिदेवाला विनंती केली, की रामकार्य पूर्ण होउदे मग मी स्वतःला तुमच्या स्वाधीन करतो, तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटेल ते करा, फक्त आता मला रामसेवा करू द्या. त्याची स्वामीभक्ती आणि संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत पाहून शनिदेवांनी त्याला आशीर्वाद दिला व म्हणाले, तुला जे त्रास देतील त्यांना आधी माझा सामना करावा लागेल. असे म्हणत शनिदेव हनुमंताचे कवच बनून राहिले. त्यापुढच्या कालावधीत शनिदेवांना अनेक घाव सहन करावे लागले. म्हणून रामकार्याची पूर्तता होताच हनुमंतांनी शनिदेवाला तेल वाहून, त्यांच्या अंगाचे मर्दन करून त्यांची सेवा केली. या सेवेने शनिदेव तृप्त झाले आणि म्हणाले, तुझ्यासारखीच सेवा जो भक्त मनोभावे करेल त्याचे संकट मी दूर करेन. 

म्हणून दर शनिवारी शनी देवाला तिळाचे तेल जरूर वाहावे.