शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Ram Navmi २०२१ : भवतापातून हवी असेल मुक्ती, तर 'हे' राममंत्र नक्कीच देतील शक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 11:17 IST

Ram Navmi 2021: राम हा शब्दच मुळात एक मंत्र आहे. केवळ राम नामाची मात्रा घेतली, तरी इतर पथ्य आपोआप पाळली जातील. 

आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही, अर्थात आयुष्याला अर्थ उरलेला नाही, काही ध्येय राहिले नाही, जगण्याची आशा राहिली नाही, अशा वेळेस चैतन्यमूर्ती राम नामाचे ध्यान करा आणि राम मंत्राचे पठण करा. ज्या राम नामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवाच्या अंगाचा दाह शांत केला, ते रामनाम आपल्या मनालाही निश्चित शांती देईल. म्हणून अत्यंत श्रद्धेने, मन लावून, ध्यान लावून राम नाम घ्या. रामरक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तमच आहे. परंतु रामरक्षा पाठ नसेल, तर ती श्रवण करा. त्या बरोबरीने पुढील १० मंत्रांपैकी एका रामनामाचा जप अवश्य करा. 

१. राम हा शब्दच मुळात एक मंत्र आहे. केवळ राम नामाची मात्रा घेतली, तरी इतर पथ्य आपोआप पाळली जातील. 

२.  'रां रामाय नम:' हा मं‍त्र पद, प्रतिष्ठा, लक्ष्मी, पुत्र, आरोग्य प्रदान करेल. 

३.  'ॐ रामचंद्राय नम:' हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल. 

४.  'ॐ रामभद्राय नम:' आपल्या कार्यात येणारी विघ्ने दूर करेल. 

५.  'ॐ जानकी वल्लभाय स्वाहा' हा मंत्र इप्सित मनोकामना पूर्ण करेल. 

६.  'ॐ नमो भगवते रामचंद्राय' हा मंत्र संकटातून मार्ग दाखवेल. 

७.  'श्रीराम जय राम, जय-जय राम' हा त्रयोदक्षरी मंत्र आध्यात्म मार्गातील बैठक दृढ करेल. 

८.  'ॐ दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।' हा श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा आहे. 

९.  'ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।' हा मंत्र भक्त आणि भगवंत दोहोंची कृपादृष्टी मिळवून देणारा ठरेल. 

१०.  'ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:' हा मंत्र हितशत्रूवर मात करण्यास सहाय्यक ठरेल. 

टॅग्स :Ram Navamiराम नवमीramayanरामायण