शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Rakshabandhan 2022 Bhadra Kaal: शनिदेवाची बहीण आहे भद्रा; जाणून घ्या, कशामुळे देते अशुभ फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 22:11 IST

भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते. 

हिंदू धर्मात रक्षाबंधन उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी या उत्सवाच्या दिवशीच भद्रा काळ आला आहे. सामान्य मान्यतेनुसार, भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. भद्रा काळात ना राखी बांधायली जाते, ना पूजा-अर्चा केली जाते, ना नवीन कामे, गृह प्रवेश आदी केले जाते. महत्वाचे म्हणजे, भद्रा काळात करण्यात आलेली शुभ कामेही अशुभ फळ देतात, असे मानले जाते. 

भद्रा ही सूर्य देव आणि त्यांची पत्‍नी छाया यांची मुलगी आहे. याच बोरोबर ती शिनीदेवाची सख्खी बहिनही आहे. ज्या प्रकारे शनिदेवांचा स्वभाव कडक मानला जातो. त्याच प्रकारे त्यांची बहीण भद्रा हिचा स्वभावही कडक मानला जातो. पौराणिक कथेनुसार भद्रा ही अतिशय कुरूप असून, ती लहानपणापासूनच ऋषी-मुनींचे यज्ञ आणि अनुष्ठानांत अडथळे आणत होती. 

यामुळे, अखेर सूर्य देवांनी चिंतित होऊन ब्रह्माजींकडे सल्ला मागीतला. तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या उद्धटपणावर नियंत्रणात आणण्यासाठी पंचांगाचे एक मुख्य अंग असलेल्या विष्‍टी करणमध्ये तिला स्थान दिले. याच बरोबर, आता जे कुणी तुझ्या काळात काही शुभ काम करेल, त्यात तू विध्‍न आण, असे सांगितले. तेव्हापासूनच भद्रा काळात कुठल्याही प्रकारचे शुभ काम केले जात नाही. 

भद्रा काळात राखीही बांधत नाहीत -  गृह प्रवेश, नव्या कामांना सुरुवात करणे, पूजा-अनुष्‍ठान आदींशिवाय भद्रा काळात राखीही बांधली जात नाही. पौराणिक कथेनुसार, रावणाच्या बहिणिने त्याला भद्रा काळातच राखी बांधली होती आणि यानंतर, एका वर्षाच्या आतच भगवान रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. यामुळे, भद्रा काळात राखीदेखील बांधली जात नाही, असे मानले जाते.(टीप : येथे देण्यात आलेली माहिती ही सर्व सामान्य मान्यतांवर आणि माहितीवर आधारित आहे. लोकमत याची पुष्टी कत नाही.)

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन