शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

संत एकनाथांचे हस्तलिखित वारकरी संप्रदायाचा ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 16:11 IST

वारकरी संप्रदायासाठी अलौकीक आणि महत्वपूर्ण असा ‘ठेवा’ आहे .

 वारकरी  संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांचे स्थान अतिशय अलौकीक असेच आहे. संत एकनाथांनी रचियेले  एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी अलौकीक आणि महत्वपूर्ण असा ‘ठेवा’ आहे .वारकरी संप्रदायामध्ये  नाथ षष्ठीला अनन्य साधारण महत्व असून महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील आणि देशाच्या विविध राज्यातील अनेक आश्रमाचे मठाधिपती, संस्थानचे पदाधिकारी, भाविक आणि वारकरी मोठ्यासंख्येने पैठण येथील दाखल होतात. दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाºया भजनी दिंडी आणि वारकºयांची संख्या आपलाच उच्चांक दरवर्षी मोडीत काढत आहे.  वारकºयांचे दैवत असलेल्या संत एकनाथांच्या पादुका आणि विजयी पांडुरंग भगवानाचे दर्शन घेण्यासाठी  तल्लीन झालेले असतात. मुखी संत एकनाथांचा जयघोष, मनात संत एकनाथांचे विचार साठवित, या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शवितात.

एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे केले पुनर्रलिखान!

संत एकनाथ महाराजांनी शके १५२१  फाल्गुन वद्य षष्ठीला गोदावरीमध्ये जल समाधी घेतली होती. तत्पूर्वी त्यांना भाविकांनी परत कधी येणार, असा प्रश्न विचारला असता, संत एकनाथांनी ‘जै धर्माची वाटा मोडे/ अधर्माची शीग चढे//तै आम्हा येणे पडे/ संसार स्थिती//नाना मते पाखंड/ कर्मठायी अति बंड/तयाचे ठेचावे तोंड/हरिभजने// हा अभंग रचियला. तसेच अदैत जगत, कोणत्याही भेदाला थारा न देता, जगाला एकनाथी भागवत दिले. आणि ज्ञानेश्वरीचे पुनर्रलिखान केले.

 

- अनिल तुळशीराम गवईतिरूपती नगर, खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक