शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

संत एकनाथांचे हस्तलिखित वारकरी संप्रदायाचा ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 16:11 IST

वारकरी संप्रदायासाठी अलौकीक आणि महत्वपूर्ण असा ‘ठेवा’ आहे .

 वारकरी  संप्रदायामध्ये संत एकनाथ महाराजांचे स्थान अतिशय अलौकीक असेच आहे. संत एकनाथांनी रचियेले  एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी अलौकीक आणि महत्वपूर्ण असा ‘ठेवा’ आहे .वारकरी संप्रदायामध्ये  नाथ षष्ठीला अनन्य साधारण महत्व असून महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील आणि देशाच्या विविध राज्यातील अनेक आश्रमाचे मठाधिपती, संस्थानचे पदाधिकारी, भाविक आणि वारकरी मोठ्यासंख्येने पैठण येथील दाखल होतात. दरवर्षी या उत्सवात सहभागी होणाºया भजनी दिंडी आणि वारकºयांची संख्या आपलाच उच्चांक दरवर्षी मोडीत काढत आहे.  वारकºयांचे दैवत असलेल्या संत एकनाथांच्या पादुका आणि विजयी पांडुरंग भगवानाचे दर्शन घेण्यासाठी  तल्लीन झालेले असतात. मुखी संत एकनाथांचा जयघोष, मनात संत एकनाथांचे विचार साठवित, या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शवितात.

एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे केले पुनर्रलिखान!

संत एकनाथ महाराजांनी शके १५२१  फाल्गुन वद्य षष्ठीला गोदावरीमध्ये जल समाधी घेतली होती. तत्पूर्वी त्यांना भाविकांनी परत कधी येणार, असा प्रश्न विचारला असता, संत एकनाथांनी ‘जै धर्माची वाटा मोडे/ अधर्माची शीग चढे//तै आम्हा येणे पडे/ संसार स्थिती//नाना मते पाखंड/ कर्मठायी अति बंड/तयाचे ठेचावे तोंड/हरिभजने// हा अभंग रचियला. तसेच अदैत जगत, कोणत्याही भेदाला थारा न देता, जगाला एकनाथी भागवत दिले. आणि ज्ञानेश्वरीचे पुनर्रलिखान केले.

 

- अनिल तुळशीराम गवईतिरूपती नगर, खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक