शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Magical Mantra: संपूर्ण श्रीमद्भागवताचे सार सामावले आहे 'या' एका श्लोकात; रोज म्हणा आणि पापमुक्त व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 07:00 IST

Magical Mantra: भगवान श्रीकृष्णाच्या अपार लीलांनी युक्त असलेले श्रीमद्भागवत नुसते ऐकले, वाचले तरी पापक्षालन होते, हा श्लोक रोज म्हटला तर किती पुण्यसंचय होईल बघा!

हिंदू धर्मग्रंथानुसार श्रीमद भागवत पठण केल्याने पुण्य मिळते आणि पापाचा नाश होतो. रोज भागवत पठण केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याची शक्ती प्राप्त होते असे म्हणतात. तसेच मानवी जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाल्याने मनुष्याचा आत्मविश्वास वाढतो.  म्हणून भागवत प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असा धर्मशास्त्राचा आग्रह आहे. मात्र जर तुमच्याकडे भागवत वाचण्यासाठी दररोज पुरेसा वेळ नसेल, तर फक्त एक श्लोक म्हणा, कारण त्यात संपूर्ण भागवत एकवटले आहे. तसे केल्याने केल्याने तुम्हाला संपूर्ण श्रीमद भागवत वाचण्याचे फळ मिळू शकते. त्या श्लोकाबद्दल जाणून घेऊया. 

श्लोकरूपी भागवत 

आदौ देवकी देव गर्भजननं, गोपी गृहे वद्र्धनम्।माया पूज निकासु ताप हरणं गौवद्र्धनोधरणम्।।कंसच्छेदनं कौरवादिहननं, कुंतीसुपाजालनम्।एतद् श्रीमद्भागवतम् पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतम्।।अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण:दामोदरं वासुदेवं हरे।श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे।।

श्लोकाचा अर्थ: 

याचा अर्थ भगवान कृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला, गोपी-ग्वालांसह वाढला, त्याने पूतनेचा वध केला, गोवर्धन पर्वत उचलला, कंसाचा वध केला, कुंतीच्या पुत्रांचे म्हणजेच पांडवांचे रक्षण केले, कौरवांचा नाश केला, अशा प्रकारे कृष्णाने आपल्या अवतार कार्यात आपल्या लीला दाखवल्या. 

हा श्लोक म्हणण्याची पद्धत 

हे श्लोक म्हणणे  शुभ आणि फलदायी ठरते ठरते. हा श्लोक रोज श्रद्धेने म्हटला, तर व्यक्तीला श्रीकृष्ण कृपेने जीवनातील सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. या श्लोकामुळे पापक्षालन होते आणि पाप करण्यासाठी मन धजावत नाही. सकाळी उठून स्नान करून पूजा करावी. यानंतर हा श्लोक म्हणावा आणि रात्री झोपण्यापूर्वी या श्लोकाचे पुनरुच्चारण करावे.