शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

या काळात १५ दिवस आजारी पडतात भगवान जग्गनाथ, काय आहे यामागचं कारण? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:54 IST

बुधवारी १०८ कलश स्थान झाल्यावर मंदिर परंपरेनुसार भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ आणि माता सुभद्रा आजारी पडले. या काळात दैतापती सेवक फक्त देवांना भेटू शकतील. एकांतवासात भगवानांचा मुक्काम जेथे असतो त्याला अनासार घर म्हटले जाते.

ओरिसाच्या जगन्नाथ पुरी मध्ये जेष्ठ महिन्यात पौर्णिमेला भगवान जगन्नाथ परंपरेनुसार आजारी पडले असून आता यापुढे १४ दिवस ते एकांतवासात जाणार आहेत. बुधवारी १०८ कलश स्थान झाल्यावर मंदिर परंपरेनुसार भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ आणि माता सुभद्रा आजारी पडले. या काळात दैतापती सेवक फक्त देवांना भेटू शकतील. एकांतवासात भगवानांचा मुक्काम जेथे असतो त्याला अनासार घर म्हटले जाते.

या काळात भगवानांवर विविध प्रकारच्या वनऔषधी, तेल मालिश, फुले अर्क यांचे उपचार होतात आणि या काळात देवाला फक्त फळांचा नैवेद्य दाखविला जातो. माणूस आजारी पडल्यावर जसे उपचार केले जातात तसेच भगवान जगन्नाथ यांच्यावर उपचार होतात. या काळात दैतापती गुप्त अनुष्ठाने करतात आणि रथयात्रेच्या दिवशी भगवान पुन्हा ताजेतवाने होऊन येतात असे मानले जाते.

उपचार करताना भगवंतावर प्रथम ताप उतरावा यासाठी उपचार होतात मग हर्बल तेलाचे मालिश केले जाते आणि फक्त फळांचा आहार दिला जातो. रथयात्रेच्या एक दिवस अगोदर ‘ नबा जौबना’ म्हणजे नवे दर्शन देण्यासाठी भगवंत भक्तांसमोर येतात अशी ही प्रथा आहे.

 

 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स