शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
2
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
3
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
4
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
5
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
6
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
8
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
9
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
10
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
11
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
12
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
13
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
14
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
15
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
16
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
17
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
18
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
19
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
20
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू

सुखी आयुष्य जगायचे असेल, तर 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 08:00 IST

मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!

जीवनाचे हित साधण्यासाठी, सकाळपासून रात्रीपर्यंतीची सर्व कर्मे शास्त्रशुद्ध असावयास हवीत. उदा. पहाटे उठून वेळेनुसार ठराविक आसने नियमित करणे, त्यात कमीत कमी दहा मिनिटे नामस्मरण विंâवा ध्यान करणे. शक्यतो नामस्मरण एकांतात करणे. नंतर दिनचर्या निष्कामतेने सुरू करावी. लहानपणापासून बिंबवलेल्या बोधवचनांना मोठेपणीही जीवनात उच्च स्थान द्यावे.ही बोधवचने कोणती? तर...

सत्यम वद - खरे बोलाधर्म चर - धर्माने वागामातृदेवो भव- आईला देव मानापितृदेवो भव- वडिलांना देव मानाआचार्य देवो भव - गुरुंना देव मानाअतिथी देवो भव - अतिथीला देव मानास्वाध्यायान्मा प्रमद: - नियमितपणे पठण करण्यास चुकू नका.श्रद्धया देयम - श्रद्धेने दान करा

वरील वचने कृतीत उतरवली तर कोणताही माणूस वैयक्तिक, कौटुंबिक, अखिल विश्वामधील प्रत्येक जीवाबद्दल आस्था, समतोल नक्कीच सांभाळू शकेल. शिवाय या वचनांमधून क्रियाशिलता जाणवते. अगदी सूक्ष्म स्तरावरसुद्धा!

तसेच रात्री झोपण्यापूर्वी कृतकृत्येच्या विश्वासात `परमेश्वराने निर्माण केलेल्या या विश्वरचनेमधील अखिल प्राणीमात्रांचे कल्याण होवो' या प्रकारच्या भगवद्स्मरणाने स्वत:मधील चैतन्याला नम्रभावनेने वंदन करून शांत झोपी जावे.

शांत, समाधानी आयुष्य हवे असेल तर या गोष्टींचे पालन रोज करायलाच हवे. अपेक्षांची यादी न संपणारी आहे. त्या पूर्ण करण्याच्या नादात आयुष्याचे सोनेरी क्षण वाया घालवणे महागात पडू शकते. आयुष्यभर केलेल्या चुकांची जाणीव आयुष्याच्या उत्तरार्धात होते, परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!