शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

सुखी आयुष्य जगायचे असेल, तर 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 08:00 IST

मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!

जीवनाचे हित साधण्यासाठी, सकाळपासून रात्रीपर्यंतीची सर्व कर्मे शास्त्रशुद्ध असावयास हवीत. उदा. पहाटे उठून वेळेनुसार ठराविक आसने नियमित करणे, त्यात कमीत कमी दहा मिनिटे नामस्मरण विंâवा ध्यान करणे. शक्यतो नामस्मरण एकांतात करणे. नंतर दिनचर्या निष्कामतेने सुरू करावी. लहानपणापासून बिंबवलेल्या बोधवचनांना मोठेपणीही जीवनात उच्च स्थान द्यावे.ही बोधवचने कोणती? तर...

सत्यम वद - खरे बोलाधर्म चर - धर्माने वागामातृदेवो भव- आईला देव मानापितृदेवो भव- वडिलांना देव मानाआचार्य देवो भव - गुरुंना देव मानाअतिथी देवो भव - अतिथीला देव मानास्वाध्यायान्मा प्रमद: - नियमितपणे पठण करण्यास चुकू नका.श्रद्धया देयम - श्रद्धेने दान करा

वरील वचने कृतीत उतरवली तर कोणताही माणूस वैयक्तिक, कौटुंबिक, अखिल विश्वामधील प्रत्येक जीवाबद्दल आस्था, समतोल नक्कीच सांभाळू शकेल. शिवाय या वचनांमधून क्रियाशिलता जाणवते. अगदी सूक्ष्म स्तरावरसुद्धा!

तसेच रात्री झोपण्यापूर्वी कृतकृत्येच्या विश्वासात `परमेश्वराने निर्माण केलेल्या या विश्वरचनेमधील अखिल प्राणीमात्रांचे कल्याण होवो' या प्रकारच्या भगवद्स्मरणाने स्वत:मधील चैतन्याला नम्रभावनेने वंदन करून शांत झोपी जावे.

शांत, समाधानी आयुष्य हवे असेल तर या गोष्टींचे पालन रोज करायलाच हवे. अपेक्षांची यादी न संपणारी आहे. त्या पूर्ण करण्याच्या नादात आयुष्याचे सोनेरी क्षण वाया घालवणे महागात पडू शकते. आयुष्यभर केलेल्या चुकांची जाणीव आयुष्याच्या उत्तरार्धात होते, परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मिळालेल्या क्षणांचा आनंद घ्यावा, आनंद द्यावा आणि समाधानाने आयुष्य व्यतीत करावे, हेच सुखी संसाराचे सूत्र आहे!