शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही अपयशी, असमाधानी असाल तर त्यामागे आहेत 'ही' तीन कारणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 15:37 IST

'या' तीन नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!

जर तुम्हाला जीवनात यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, क्षमता यासोबतच इतर काही गोष्टींची गरज आहे. यामध्ये व्यक्तीची योग्य वागणूक आणि सवयी खूप महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींमध्ये गडबड झाली, तर यश मिळाल्यावर माणूस पुन्हा अपयशाच्या दरीत ओढला जाऊ शकतो. आचार्य चाणक्य सांगतात, की ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने अत्यंत सावधपणे वागले पाहिजे.

चाणक्य नीतिनुसार काही चुका टाळल्या पाहिजेत.अन्यथा तुमच्या यशाचा आलेख उतरंडीला लागू शकतो. 

कधीही चुकीच्या गोष्टी करू नका: ज्या व्यक्तीला यश हवे आहे त्याने कधीही अनैतिक गोष्टी करू नयेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळते आणि त्याच गोष्टी यशाच्या मार्गात अडथळा बनतात. चुकीच्या सवयी व्यक्तीला त्याच्या ध्येयापासून विचलित करतात, म्हणून वाईट सवयीच्या लोकांपासून दूर रहा.

बचत करा: चांगले शिक्षण, आरोग्य आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी पैसे खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जास्त काळ विनाकारण पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूसही गरीब होऊ शकतो. त्यामुळे वाईट काळासाठी बचत करण्याचे सुनिश्चित करा. अन्यथा, उधळपट्टीमुळे तुमचे चांगले जीवन दारिद्रयात ढकलले जाऊ शकते. 

वेळेचे महत्त्व समजून घ्या : ज्या व्यक्तीला यश मिळवायचे आहे त्याने आपल्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे. वेळेला पैशांइतके महत्त्व दिले पाहिजे. ज्याप्रमाणे पैसा आपण जपून आणि योग्य ठिकाणी वापरतो, तसाच वेळही जपून वापरायला हवा. 

या तीन गोष्टी तुमच्या आयुष्याची घडी बसवू शकतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बसलेली घडी बिघडवूदेखील शकतात. नियमांशी वचनबद्ध व्हा आणि यशस्वी व्हा!