शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातचा पाढा तुम्हाला आजही पाठ आहे? अहं! म्हणू नका त्याचा अर्थ समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 07:00 IST

योग्य वेळी योग्य घडत गेल्या तर आयुष्य मार्गी कसे लागते, हे शिकवणारा सातच पाढा जाणून घ्या!

बालपणी शाळेमुळे का होईना आपल्या सर्वांचेच पाढे पाठ असत. तरीदेखील १३,१७,२३,२९ या विषम आकड्यांची आणि त्यांच्या पाढ्यांची दहशत कायम असे. कॅल्क्युलेटर आल्याने बेरीज वजाबाकी सोपी झाली. पाढे म्हणण्याचा सराव सुटला, तरीदेखील १० पर्यंतचे पाढे आजही तोंडपाठ असतील हे नक्की! अशाच पाढ्यांपैकी ७ च्या पाढ्याचे महत्त्व व्हाट्स अँप युनिव्हर्सिटीत वाचायला मिळाले. त्यानिमित्ताने पाढ्याची उजळणी आणि त्याच्याशी जोडलेला तर्क समजून घेऊ. 

याठिकाणी ७ च्या पाढ्याच्या मदतीने आपल्या आयुष्याचा जीवनपट उलगडून सांगितला आहे. तो पुढीलप्रमाणे-

७*१  = ७   बालपण ७*२  = १४ वयात येण्यास सुरुवात ७*३ = २१  लग्नाचं वय ७*४ = २८ मुलं बाळं ७*५ = ३५ सुखी संसार ७*६ = ४२ सांसारिक सुख ७*८ = ५६ सेवा निवृत्तीचे वय ७*९ = ६३ साठीचे कार्यक्रम ७*१० = ७० जगाला निरोप द्यायची मनाची तयारी 

बालपणी हा पाढा म्हणत असताना आपण एवढा विचारही केला नसेल. मात्र वेळ गेलेली नाही. जेवढे टप्पे होऊन गेले ते सोडून द्यायचे आणि पुढच्या टप्प्यावर आयुष्याचे कोणते ध्येय गाठायचे आहे त्याचा विचार आणि कृती करायला हवी. वेळेत घडत गेलेल्या गोष्टी जीवनाला आकार देतात. ठरवलेली कामं वेळेत हातावेगळी झाली तर नवीन आव्हानं स्वीकारता येतात.