शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:52 IST

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना प्रेमानंद महाराज यांनीदेखील सडेतोड बोल ऐकवले आहेत. 

काश्मीर येथील पहलगाम भागात भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीव मारले गेले. याबद्दल देशभरातून संतप्त सूर उमटत असताना अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनीही टिप्पणी केली आहे. 

सद्यस्थितीत जाती, धर्म, भाषा यावरून समाजात तेढ निर्माण होत आहे. लोकांच्या मनात द्वेषाने एवढे घर केले आहे की प्रसंगी तो उफाळून येतो आणि पोटातले ओठावर येते आणि बाचाबाची होत गुन्हे घडत आहेत. मात्र शस्त्र घेऊन निष्पाप जीवांना त्यांचा धर्म विचारत त्यांचे प्राण घेणे कोणत्याही धर्मात समर्थनीय नाही, असे प्रेमानंद महाराज म्हणतात. 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले, 'जर कोणी दुसऱ्यांना संपवून आपला धर्म मोठा करू पाहत असेल तर तो धर्म नाही अधर्म आहे. कारण तसे करण्याची शिकवण कोणत्याही धर्मात नाही. निष्पाप जीवांचा बळी घेणे, त्रास देणे, छळ करणे हा गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीमुळे कुटुंब, कुटुंबामुळे वसाहत, वसाहतीमुळे समाज, समाजामुळे राज्य, राष्ट्र असुरक्षित होत असेल तर त्या गुन्हेगाराचा बंदोबस्त करणे हा धर्म आहे. विश्वशांतीसाठी अशा लोकांना शासन झालेच पाहिजे. आपली मनमानी करणे हा धर्म नाही तर विकृती आहे. असे वागणारे लोक कोणत्याही धर्माचे असोत, त्यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल, लोक भयभीत होत असतील, असुरक्षित वाटून घेत असतील तर अशा गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. असाहाय, निर्बल घटकांवर शक्ती प्रयोग करणे हे मती भ्रष्ट झालेल्या लोकांचेच काम आहे. त्यांना शासन करूनच नियंत्रणात आणले पाहिजे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला