शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चाणक्यनीती : तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर 'या' तीन गोष्टी आयुष्यातून वगळाव्या लागतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:47 IST

चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपणही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. 

समर्थ रामदासस्वामी सांगतात, ' जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला!' अर्थात परावलंबी आयुष्य न जगता स्वावलंबी आयुष्य जगणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. यशस्वी लोकांकडे पाहिले तर त्यांच्या जीवनावरून आपल्याला हाच आदर्श घेता येईल, की ते लहानात लहान गोष्टी स्वतः करणे पसंत करतात अन्यथा शिकून घेतात. आचार्य चाणक्य सांगतात, तुम्हालाही यशस्वी व्हायचे असेल तर पुढील तीन गोष्टींचा सखोल विचार करा. या गोष्टी तुमच्या यशाला तारक ठरतील आणि नाही शिकलात तर मारक ठरतील!

चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. असेही म्हणता येईल की यशस्वी लोकांमध्ये काही गोष्टी साम्य असतात. या गोष्टी किंवा गुण त्यांना यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपणही त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू. 

प्रत्येक माणसाला आयुष्यात सन्मान मिळावा असे वाटते. पण तो अशा काही चुका करतो ज्या घोर अपमानाचे कारण बनतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणे चांगले. आज आपण अशाच ३ गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे अपमान होतो.

इतरांवर अवलंबून राहणे: असे लोक जे नेहमी इतरांवर अवलंबून असतात, त्यांचा कधी ना कधी अपमान होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची सवय सोडा. मेहनती व्हा आणि पुढे येऊन जबाबदारी घ्या. मेहनती, आत्मविश्वासू आणि स्वावलंबी लोकांना नेहमीच सर्वत्र सन्मान मिळतो.

अज्ञान : अज्ञानामुळे अपमान होतो. तर ज्ञानी माणसाला सर्वत्र आदर मिळतो. म्हणून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा आणि अज्ञानाचा अंधार तुमच्या जीवनातून दूर करा.

राग: रागावलेला माणूस कधीकधी संयम गमावतो आणि अशा गोष्टी करतो ज्यामुळे त्याची प्रतिमा खराब होते. याशिवाय रागाच्या भरात बोललेले कटू शब्द माणसाचे अनेक शत्रू निर्माण करतात, ते शत्रू अपमानाचा बदला घेतात. रागाने माणसाला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते. म्हणून शक्य तेवढे रागावर नियंत्रण मिळवा. 

रतन टाटा, धीरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, असीम प्रेमजी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सुधा मूर्ती यासारख्या व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घ्या आणि आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी वगळून चांगल्या गोष्टींना, सवयींना आयुष्यात स्थान द्या. तुमचाही उत्कर्ष होईल.