शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

आनंद तरंग: गुरूंची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 04:19 IST

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात.

सद्गुरू जग्गी वासुदेव

आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरूंच्या भौतिक सान्निध्यात असणे आवश्यक आहे का? एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणे आवश्यक असते. कारण तुमचे आकलन अद्यापही तुम्ही जे ऐकता आणि जे पाहता यावर अवलंबून असते. एखादी व्यक्ती समोर बसलेली आहे हे आपण जोपर्यंत आपल्या डोळ््यांनी पहात नाही, तोपर्यंत आपले आकलन उघड होत नाही. गुरूच्या भौतिक सान्निध्यात राहण्यासाठी अनेक लोक पुरेशी परिपक्व नसतात. कारण तुम्ही जर गुरूंच्या सानिध्यात असलात, तर तुम्ही सतत मांडत असलेली त्यांच्याबद्दलची तुमची मते तुम्ही थांबवणार नाही. ते कसे खातात, कसे पितात, कसे बोलतात, लोकांमध्ये कसे मिसळतात, काय करतात, काय करत नाहीत याचे बारकाईने निरक्षण करत राहता. आणि असहायपणे यावरून तुम्ही त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करता. आणि त्यांच्याबद्दल जेवढे अधिक अभिप्राय निर्माण करता, तेवढे तुम्ही कमी ग्रहणशील बनता. हे सुद्धा एक कारण आहे बहुतेक गुरु आपल्या शिष्यांपासून जरा दूर राहण्याचे. मुख्य उद्देश बाजूलाच राहून अन्य ठिकाणी लक्ष भरकटू शकते. हे टाळण्यासाठीच ते दक्षता घेतात.

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात. त्यांना लोकांचा कंटाळा येतो म्हणून किंवा ते इतके महान आहेत की त्यांना सामान्य लोकांमध्ये मिसळणे जरा कमीपणाचे वाटते म्हणून नाही, तर हे त्यांचे एक प्रकारचे साधन होते. त्यांना माहित होते, जर लोकं सतत त्यांच्या अवतीभोवती खात, पीत, झोपत राहिली, तर लोक त्यांचे अलौकिक पैलू दुर्लक्षित करतील आणि फक्त त्यांच्या व्यक्तित्वातच अडकून पडतील. म्हणून, गुरूंच्या सान्निध्यात असणे हा एकप्रकारे आशीर्वाद असू शकतो पण तो एक मोठा अडथळा सुद्धा बनू शकतो, कारण मग तुम्ही असहायपणे त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करत रहाल आणि त्यांचे अलौकिक स्वरूप अनुभवण्यापासून वंचित होऊन बसाल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक