शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आनंद तरंग: गुरूंची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 04:19 IST

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात.

सद्गुरू जग्गी वासुदेव

आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरूंच्या भौतिक सान्निध्यात असणे आवश्यक आहे का? एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणे आवश्यक असते. कारण तुमचे आकलन अद्यापही तुम्ही जे ऐकता आणि जे पाहता यावर अवलंबून असते. एखादी व्यक्ती समोर बसलेली आहे हे आपण जोपर्यंत आपल्या डोळ््यांनी पहात नाही, तोपर्यंत आपले आकलन उघड होत नाही. गुरूच्या भौतिक सान्निध्यात राहण्यासाठी अनेक लोक पुरेशी परिपक्व नसतात. कारण तुम्ही जर गुरूंच्या सानिध्यात असलात, तर तुम्ही सतत मांडत असलेली त्यांच्याबद्दलची तुमची मते तुम्ही थांबवणार नाही. ते कसे खातात, कसे पितात, कसे बोलतात, लोकांमध्ये कसे मिसळतात, काय करतात, काय करत नाहीत याचे बारकाईने निरक्षण करत राहता. आणि असहायपणे यावरून तुम्ही त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करता. आणि त्यांच्याबद्दल जेवढे अधिक अभिप्राय निर्माण करता, तेवढे तुम्ही कमी ग्रहणशील बनता. हे सुद्धा एक कारण आहे बहुतेक गुरु आपल्या शिष्यांपासून जरा दूर राहण्याचे. मुख्य उद्देश बाजूलाच राहून अन्य ठिकाणी लक्ष भरकटू शकते. हे टाळण्यासाठीच ते दक्षता घेतात.

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात. त्यांना लोकांचा कंटाळा येतो म्हणून किंवा ते इतके महान आहेत की त्यांना सामान्य लोकांमध्ये मिसळणे जरा कमीपणाचे वाटते म्हणून नाही, तर हे त्यांचे एक प्रकारचे साधन होते. त्यांना माहित होते, जर लोकं सतत त्यांच्या अवतीभोवती खात, पीत, झोपत राहिली, तर लोक त्यांचे अलौकिक पैलू दुर्लक्षित करतील आणि फक्त त्यांच्या व्यक्तित्वातच अडकून पडतील. म्हणून, गुरूंच्या सान्निध्यात असणे हा एकप्रकारे आशीर्वाद असू शकतो पण तो एक मोठा अडथळा सुद्धा बनू शकतो, कारण मग तुम्ही असहायपणे त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करत रहाल आणि त्यांचे अलौकिक स्वरूप अनुभवण्यापासून वंचित होऊन बसाल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक