शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: गुरूंची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 04:19 IST

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात.

सद्गुरू जग्गी वासुदेव

आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरूंच्या भौतिक सान्निध्यात असणे आवश्यक आहे का? एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणे आवश्यक असते. कारण तुमचे आकलन अद्यापही तुम्ही जे ऐकता आणि जे पाहता यावर अवलंबून असते. एखादी व्यक्ती समोर बसलेली आहे हे आपण जोपर्यंत आपल्या डोळ््यांनी पहात नाही, तोपर्यंत आपले आकलन उघड होत नाही. गुरूच्या भौतिक सान्निध्यात राहण्यासाठी अनेक लोक पुरेशी परिपक्व नसतात. कारण तुम्ही जर गुरूंच्या सानिध्यात असलात, तर तुम्ही सतत मांडत असलेली त्यांच्याबद्दलची तुमची मते तुम्ही थांबवणार नाही. ते कसे खातात, कसे पितात, कसे बोलतात, लोकांमध्ये कसे मिसळतात, काय करतात, काय करत नाहीत याचे बारकाईने निरक्षण करत राहता. आणि असहायपणे यावरून तुम्ही त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करता. आणि त्यांच्याबद्दल जेवढे अधिक अभिप्राय निर्माण करता, तेवढे तुम्ही कमी ग्रहणशील बनता. हे सुद्धा एक कारण आहे बहुतेक गुरु आपल्या शिष्यांपासून जरा दूर राहण्याचे. मुख्य उद्देश बाजूलाच राहून अन्य ठिकाणी लक्ष भरकटू शकते. हे टाळण्यासाठीच ते दक्षता घेतात.

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात. त्यांना लोकांचा कंटाळा येतो म्हणून किंवा ते इतके महान आहेत की त्यांना सामान्य लोकांमध्ये मिसळणे जरा कमीपणाचे वाटते म्हणून नाही, तर हे त्यांचे एक प्रकारचे साधन होते. त्यांना माहित होते, जर लोकं सतत त्यांच्या अवतीभोवती खात, पीत, झोपत राहिली, तर लोक त्यांचे अलौकिक पैलू दुर्लक्षित करतील आणि फक्त त्यांच्या व्यक्तित्वातच अडकून पडतील. म्हणून, गुरूंच्या सान्निध्यात असणे हा एकप्रकारे आशीर्वाद असू शकतो पण तो एक मोठा अडथळा सुद्धा बनू शकतो, कारण मग तुम्ही असहायपणे त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करत रहाल आणि त्यांचे अलौकिक स्वरूप अनुभवण्यापासून वंचित होऊन बसाल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक