शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

आनंद तरंग: गुरूंची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 04:19 IST

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात.

सद्गुरू जग्गी वासुदेव

आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरूंच्या भौतिक सान्निध्यात असणे आवश्यक आहे का? एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणे आवश्यक असते. कारण तुमचे आकलन अद्यापही तुम्ही जे ऐकता आणि जे पाहता यावर अवलंबून असते. एखादी व्यक्ती समोर बसलेली आहे हे आपण जोपर्यंत आपल्या डोळ््यांनी पहात नाही, तोपर्यंत आपले आकलन उघड होत नाही. गुरूच्या भौतिक सान्निध्यात राहण्यासाठी अनेक लोक पुरेशी परिपक्व नसतात. कारण तुम्ही जर गुरूंच्या सानिध्यात असलात, तर तुम्ही सतत मांडत असलेली त्यांच्याबद्दलची तुमची मते तुम्ही थांबवणार नाही. ते कसे खातात, कसे पितात, कसे बोलतात, लोकांमध्ये कसे मिसळतात, काय करतात, काय करत नाहीत याचे बारकाईने निरक्षण करत राहता. आणि असहायपणे यावरून तुम्ही त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करता. आणि त्यांच्याबद्दल जेवढे अधिक अभिप्राय निर्माण करता, तेवढे तुम्ही कमी ग्रहणशील बनता. हे सुद्धा एक कारण आहे बहुतेक गुरु आपल्या शिष्यांपासून जरा दूर राहण्याचे. मुख्य उद्देश बाजूलाच राहून अन्य ठिकाणी लक्ष भरकटू शकते. हे टाळण्यासाठीच ते दक्षता घेतात.

कधीतरी एखाद्या वेळेस ते उपस्थित होत असतात. पण इतरवेळी, ते फक्त त्यांचा निकटच्या दोन, तीन व्यक्तींसोबत वावरत असतात. त्यांना लोकांचा कंटाळा येतो म्हणून किंवा ते इतके महान आहेत की त्यांना सामान्य लोकांमध्ये मिसळणे जरा कमीपणाचे वाटते म्हणून नाही, तर हे त्यांचे एक प्रकारचे साधन होते. त्यांना माहित होते, जर लोकं सतत त्यांच्या अवतीभोवती खात, पीत, झोपत राहिली, तर लोक त्यांचे अलौकिक पैलू दुर्लक्षित करतील आणि फक्त त्यांच्या व्यक्तित्वातच अडकून पडतील. म्हणून, गुरूंच्या सान्निध्यात असणे हा एकप्रकारे आशीर्वाद असू शकतो पण तो एक मोठा अडथळा सुद्धा बनू शकतो, कारण मग तुम्ही असहायपणे त्यांच्याबद्दल अभिप्राय निर्माण करत रहाल आणि त्यांचे अलौकिक स्वरूप अनुभवण्यापासून वंचित होऊन बसाल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक