शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धागा धागा अखंड विणूया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 03:58 IST

मानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात.

- इंद्रजित देशमुखमानव्याच्या अखंड प्रतिपालनात माणसाशी माणूस जोडला गेला पाहिजे. तेही कुठं मनस्वी स्वीकृतीने, तर कुठे गरज भासल्यास तडजोड करून. अनेक रंगांच्या एकत्र मिश्रणात ज्याप्रमाणे एकत्र मिसळलेले सगळे रंग आपापला स्वरंगी गुणधर्म सोडून सगळे एकत्र मिसळून एका वेगळ्या रंगाची निर्मिती करतात. त्याप्रमाणे मानव्याच्या जोपासनेसाठी एकत्र येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाने आपापला वैयक्तिक अभिनिवेशटाकून सगळ्यांच्यात मिसळलं पाहिजे तरच मानव्याची जोपासना होऊ शकते. याच माणसाला माणूस जोडण्याच्या प्रक्रियेला अनुबोधून कविवर्य पी. सावळाराम म्हणतात,‘धागा धागा अखंड विणूया।विठ्ठल विठ्ठ मुखे म्हणूया।।’मुळात सगळ्यांच्यात आपलेपणा पाहून त्या आपलेपणास अनुसरून असलेलं आंतरिक स्नेह आपल्याकडून सहज व्यक्तव्हायला लागलं की समाजात एकात्मता नांदू लागते. आपल्या भोवतालच्या निसर्गातील विविधरंगी वसुंधरेच्या अंगावरील हे जे अक्षांशाचे आणि रेखांशाचे उभे आणि आडवे विणलेले आवरण आहे. ते विणताना त्या निर्मात्याने सगळ्या प्रभावी आणि अभावी गुणधर्माच्या घटकांना एका संगतीत आणले आहे. आम्ही आमच्या जगण्यात आपले हात आणि पाय यांच्या सकारात्मक कृतीने सगळ्यांची मनं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या एकत्र येण्याने समाजात जे अर्धवट सुरक्षित आहे त्याची पूर्ण सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, आपल्यातील कुणी मागे असल्याचं शल्य मनात धरून त्याला आपल्या बरोबरीने चालण्याची ताकद आणि उत्तेजना दिली पाहिजे. सुखाची आणि आनंदाची अनुभूती सहजीवी स्वरूपात सगळ्यांनी एकत्र मिळून घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला बंधुत्वाचा चरखा फिरवून एकत्वाचे सूत्र विणण्याचा प्रयत्न करून आपण एक बनूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक