शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी तहसीलमध्ये तरुणांचा ठिय्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

बीड : येथील तहसील कार्यालयात ईड्ब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी १७ ऑगस्ट रोजी तरुणांनी ठिय्या ...

बीड : येथील तहसील कार्यालयात ईड्ब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी १७ ऑगस्ट रोजी तरुणांनी ठिय्या दिला. प्रमाणपत्रासाठी अडवणूक सुरू असून, दलालांचा सुळसुळाट वाढल्याचा आरोप बेरोजगार तरुणांनी केला.

विविध विभागांच्या पदभरतीसाठी मराठा समाजातील उमेदवारांना ईडब्ल्यूएसमधून १० टक्के जागा राखीव आहेत. त्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र हवे असते. बेरोजगार तरुण तहसील कार्यालयात हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रोज गर्दी करतात. मात्र, उडवाउडवीची उत्तरे देऊन तहसील प्रशासनाकडून चालढकल केली जाते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी

संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर, युक्रांदचे प्रा. पंडित तुपे यांच्या नेतृत्वात बेरोजगार तरुणांनी तहसील कार्यालयात अचानक ठिय्या दिला. यावेळी नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहींना प्रमाणपत्र मिळाले, तर काहीजण प्रतीक्षेत आहेत. एकट्या बीड तहसीलमध्ये ईड्ब्ल्यूएसची २००पेक्षा अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.

---

दलालांचा वाढता हस्तक्षेप

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांची मागणी वाढताच तहसील कार्यालयात दलालांचा वावर वाढला आहे. रीतसर अर्ज करुन प्रमाणपत्रांची मागणी करणाऱ्यांना चार-चार दिवस हेलपाटे मारावे लागतात. मात्र, दलालांमार्फत गेल्यास दुसऱ्याच दिवशी प्रमाणपत्र हातात पडते. त्यामुळे बेरोजगारांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

....

170821\244517bed_23_17082021_14.jpg

आंदोलन