शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

संसारिक सुख हे मृगजळ, त्याच्या मागे धावू नका : गाढवे महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST

आष्टी तालुक्यातील कुंभेफळ येथील गोरख काकडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. गाढवे महाराज म्हणाले की, उन्हाळ्याच्या ...

आष्टी तालुक्यातील कुंभेफळ येथील गोरख काकडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. गाढवे महाराज म्हणाले की, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादे हरीण पाण्याच्या शोधात असते. हरणाला मृगजळ हे पाण्याचा साठा असल्यासारखे दिसते आणि ते त्या दिशेने धावत सुटते. मात्र, हरीण जसजसे पुढे पुढे पळत जाते तसेतसे मृगजळ पुढे पुढे जाते, त्याप्रमाणे संसारामध्ये माणसाने सुख शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्या हरणासारखी गत होईल. माणसाबरोबर फक्त सत्कर्म येतं, त्यामुळे माणसाने सत्कर्म करत राहिले पाहिजे. पैसा, संपत्ती याला काही महत्त्व नसून, माणसाने आयुष्यभर केलेल्या सत्कर्माची आठवण लोक ठेवतात. एखाद्याच्या अंगणात पक्षी येतात, काही दिवस त्या ठिकाणी दाणे खाऊन उडून जातात. ते त्या ठिकाणी गुंतून राहात नाहीत. त्या मोहात ते पडत नाहीत. तसेच माणसाने संसार रुपी अंगणात राहिले पाहिजे, संसाराचा मोह न धरता ईश्वर नामामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही गाढवे महाराज म्हणाले.