शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:05 IST

भीमनगर आणि परिसरातील त्रासलेल्या महिलांनी नगरपंचायतीवर हंडामोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टँकरने पाणी जलकुंभात टाकले जात असले तरीही दोन महिन्यांपासून काही भागात पाणी मिळत नाही. भीमनगर आणि परिसरातील त्रासलेल्या महिलांनी नगरपंचायतीवर हंडामोर्चा काढला. कार्यालयात जबाबदार अधिकारी, पदाधिकारी गैरहजर असल्याने मोर्चेकरी महिलांनी कार्यालयात गोंधळ घातला.भीमनगर आणि परिसरात मागील दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर त्रासलेल्या महिलांनी सोमवारी नगर पंचायतीवर हंडामोर्चा काढला. मोर्चाद्वारे पाणी मागणाऱ्या महिलांना नगर पंचायतीत कुणीही जबाबदार पदाधिकारी किंवा मुख्याधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चिडलेल्या महिलांनी एकच गलका करून गोंधळ घालायला सुरु वात केली. काही नगरसेवकांनी मध्यस्थी करीत कक्ष अधिकाºयास निवेदन स्वीकारून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन द्यायला भाग पाडले.पाण्यासाठी झालेल्या या आंदोलनात आसराबाई अडागळे, अर्चना अडागळे, सिंधू अडागळे, कुसुम गाडेकर, सुनीता गाडेकर, द्वारका जाधव, अनिता थोरात, प्रभा अडागळे, लक्ष्मी जावळे आदींसह मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMorchaमोर्चा