शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कडा येथे वावटळीने लग्नमंडप उडाला;चार वऱ्हाडी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 17:08 IST

१५ दिवसातील दुसरी घटना 

कडा (बीड ) : लग्न सोहळ्याला काही मिनिटाचा अवधी असताना अचानक आलेल्या वावटळीने मंडप उडाला. यावेळी मंडपाचा ढाचा असलेली लोखंडी पाईप वऱ्हाडावर कोसळ्याने दहा ते बाराजण जखमी झाल्याची घटना अंभोरा येथे आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

तालुक्यातील अंभोरा येथे दुपारी 'खाकाळ आणि मराठे' असा विवाह सोहळा होता. लग्नाला काही मिनिटांचा अवधी असताना लग्न कार्य परिसरात अचानक वावटळ आली. प्रचंड वेगाने वावटळ मंडपमध्ये घुसली, यामुळे मंडप उडाला आणि त्याचा लोखंडी ढाचा खाली बसलेल्या वऱ्हाडी मंडळींवर कोसळला. यात दहा ते बाराजण जखमी झाल्याची माहिती आहे. पुष्पा पंडित, सलमा शेख, परसराम पवार, बाबु थोरात हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

१५ दिवसातील दुसरी घटना ७ मे रोजी आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर वावटळीने लग्न मंडप उडाल्याची घटना घडली होती. यावेळी वीस ते पंचवीस वर्‍हाडी जखमी झाले होते.

टॅग्स :Natureनिसर्गBeedबीडmarriageलग्न