शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

शेतकऱ्यांनी रस्ता अडविल्याने वडखेल ग्रामस्थांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:35 IST

परळी : तालुक्यातील वडखेल येथील एका शेतकऱ्यांने पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने मागील वीस दिवसांपासून गावचा ...

परळी : तालुक्यातील वडखेल येथील एका शेतकऱ्यांने पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने मागील वीस दिवसांपासून गावचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. प्रशासनाने तात्काळ संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करून पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी वडखेलचे ग्रामस्थ शामसुंदर महाराज सोन्नर, प्रकाश चव्हाण व गणेश देवकते यांनी ग्रामसेवकाकडे केली आहे.

प्रकाश चव्हाण म्हणाले, तालुक्यातील वडखेल येथे पंधरा वर्षांपुर्वी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. दुष्काळाचा अपवाद वगळता ग्रामपंचायत सतत पाणी पुरवठा करीत असते. विहिरी लगतच्या एका शेतकऱ्याने विहिरीच्या आजुबाजुला दगडाचे ढिगारे टाकून रस्ता बंद केला आहे. मागील २० दिवसांपासून रस्ता बंद असल्याने ग्राम पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी पाणी सोडणे बंद केले आहे. शिवाय याबाबतचे पत्र ग्रामसेवकाकडे दिलेले आहे.

पाणी पुरवठा करणारी विहीर नदिच्या काठावर आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नदीपात्रात दगडाचे ढिगारे टाकलेले आहेत. तीव्र उन्हाळा व कोरोनाचा संसर्ग असतानाही ग्रामस्थांना पाण्याची सोय असुनही वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाने तात्काळ दखल घेउन गावचा पाणी पुरवठा पुर्ववत करावा अशी मागणी वडखेलच्या ग्रामस्थांनी केली आहे.

===Photopath===

060521\img-20210506-wa0455_14.jpg