शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गेवराईतील पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे गेवराईकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गेवराई शहरातील पाणीपुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे गेवराईकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गेवराई शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा. ..अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वसीम फारोकी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

गेवराई शहरातील तय्यबनगर, संतोषनगर, साठेनगर, इस्लामपुरा, मोमीनपुरा, कोरबू गल्ली यासह शहरातील विविध भागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पंधरा दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. रमजानचा महिना सुरु असल्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नगरपरिषदेतील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडूनही उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ, शेख समद, सय्यद अनिस, सय्यद वसीम, शेख अल्ताफ, शेख सलीम, शेख सोहेल, इरफान शेख, शेख हमीद, अलिम पठाण, अमेर पठाण, रफिक शेख, मोसीन शेख, अफरोज पठाण, समीर सय्यद, युसूफ शेख, अझीम मणियार, बशीर मामू शेख, रशीद भाई, अवेज पठाण, समद भाई, राईस मणियार, आक्तर भाई, इसाक मणियार, अफरोज पठाण, सय्यद खदिर, लतीफ बागवान, सत्तार पठाण, हमीदभाई, राजू मिरपगार, रामा निकम, राधा किसन, अरुण धापसे, इम्रान अत्तार, इम्रान पठाण आदींच्या सह्या आहेत.

===Photopath===

300421\img-20210430-wa0239_14.jpg