शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या गेवराईच्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 14:22 IST

रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेवराई : मराठा आरक्षणाच्या महासभेसाठी शनिवार रोजी अंतरवाली सराटी येथे गेलेल्या शहरातील पवार गल्ली येथील ३४ वर्षीय तरुणांचा परत येत असताना युवकास अचानक चक्कर आली, उलट्या झाल्या त्याला तातडीने दवाखाना  उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यावर रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास पवार वय ३४ राहणार पवार गल्ली गेवराई असे उष्णघाताने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असुन त्यांचे शहरातील माळी गल्ली भागात ईलेट्रीकल्स चे दुकान असुन तो  शनिवार रोजी सकाळी मनोज जरांगे पाटिल यांच्या सभेसाठी अंतरवाली सराटी येथे गेला होता. त्यात वाढते तापमान व उन्हामुळे विलास पवार याला उष्माघाताने चक्कर आली.त्याला तातडीने शहरातील एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.मात्र त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे.

तापमानाचा पारा अधिक आहे. विलास पवार याचा मृतदेह  विच्छेदनासाठी  उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.त्यांच्यावर रविवार रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील चिंतेश्वर स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडिल, पत्नी,एक भाऊ,भावजाई, तीन मुली असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षण