शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

दोन मृत्यू, ७० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST

जिल्ह्यात १२ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ७० नवे रुग्ण आढळून आले तर ५५ जण कोरोनामुक्त झाले. आरोग्य विभागाच्या पाेर्टलवर ...

जिल्ह्यात १२ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ७० नवे रुग्ण आढळून आले तर ५५ जण कोरोनामुक्त झाले. आरोग्य विभागाच्या पाेर्टलवर दोन मृत्यूंची नोंद झाली.

२ हजार ३५० संशयितांची कोरोना चाचणीचे अहवाल १२ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. यामध्ये २ हजार २८० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर, ७० जण बाधित आढळून आले. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ४, आष्टी तालुक्यातील ९, बीड तालुक्यातील २१, धारुर तालुक्यातील ०१, गेवराई तालुक्यातील ०२, केज तालुक्यातील १७, माजलगाव तालुक्यात ३, पाटोदा तालुक्यात ५, शिरुर तालुक्यात ३ तर, वडवणी तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.

दोन मृत्यूची नोंद झाली. यात केज तालुक्यातील येवता येथील ५० वर्षीय पुरुष आणि शिराळा (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या १ लाख १९ हजार ६४ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ९८ हजार ७०२ इतका आहे. आतापर्यंत २ हजार ७३१ जणांचा बळी गेला असून सध्या ५३१ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

----------------