शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

बीडमध्ये दोन भावांचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: May 4, 2017 03:56 IST

मळमळ - उलट्या होऊन दोन चिमुकल्या भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी

बीड : मळमळ - उलट्या होऊन दोन चिमुकल्या भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील गोलंग्री येथे बुधवारी घडली. त्यांची आईसुद्धा अत्यवस्थ आहे. फळातून विषबाधा झाल्याने या प्रकार घडल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे, तर हा सर्पदंश असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यामुळे दोन्ही मुलांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. साई भारत शिंदे (२) व ओम भारत शिंदे (५) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते झोपले. बुधवारी पहाटे झोपेतच दोघांनाही मळमळ व उलट्या होऊ लागल्या. तसेच त्यांची प्राजक्ता हिलाही त्रास होऊ लागला. तिघांनाही सकाळी सहा वाजता शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ओमला मृत घोषित केले, तर सात तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर साईनेही अखेरचा श्वास घेतला. प्राजक्ता यांचीही प्रकृती खालावली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)