शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

उपकेंद्राचे रिले जळाले; १२ तास वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:54 IST

बीड शहरातील एका उपकेंद्राचे रीले जळाल्याने अर्ध्या बीड शहरातील वीज तब्बल १२ तास गायब होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरातील एका उपकेंद्राचे रीले जळाल्याने अर्ध्या बीड शहरातील वीज तब्बल १२ तास गायब होती. वीज नसल्याने सर्वच शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते. तसेच ग्राहकांमधूनही तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. दुपारी चार वाजेनंतर वीज पुरवठा सुरळीत केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.बीड शहरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याचदरम्यान, अंकुशनगर भागात वीज कोसळली. त्यामुळे धानोरा रोडवरील उपकेंद्रातील रीले जळाले.मंगळवारी पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास वीज गायब झाली. त्यानंतर महावितरणकडून दिवसभर दुरूस्तीचे काम सुरू होते. दुपारनंतर चार वाजता सुरळीत वीजपुरवठा सुरू झाल्याचे महावितरण अभियंता हळदे यांनी सांगितले.दरम्यान, नगर रोड परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रूग्णालयासह इतर अनेक शासकीय कार्यालये आहेत. मंगळवारी दिवसभर वीज नसल्याने सर्व कामकाज ठप्प झाले होते. तसेच व्यापारी, व्यावसायीक व ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पाऊस आल्यानंतर वीज गायब होण्याचे प्रकार नित्याचेच असून यावर उपाययोजना करण्यास महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज