शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

धारूर तालुक्यात गारांसह तुफान पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:23 IST

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी सायंकाळी आभाळ भरून आले होते. धारूर तालुक्यातील काही भागात गारांसह पावसाने हजेरी लावली. यावेळी ...

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी सायंकाळी आभाळ भरून आले होते. धारूर तालुक्यातील काही भागात गारांसह पावसाने हजेरी लावली. यावेळी जोरदार सोसाट्याचा वारा होता. यात शेतात उभे असलेले पीक वाऱ्यामुळे आडवे झाले. आंब्याला आलेला मोहरही वाऱ्यामुळे उडून गेला. तसेच खाली पडला. याशिवाय देवठाणा, कांदेवाडी गावात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. देवठाणा शिवारात झालेल्या गारपिटीने टरबूज, खरबूज, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेलगाव येथे वीज कोसळण्याची घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय पातळीवर करण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, गुरुवारी दिवसभर कोणत्याही प्रकारची हालचाल प्रशासनस्तरावर करण्यात आलेली नसल्यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

फोटो कॅप्शन : १) बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कांदेवाडी गावाच्या परिसरात गारांसह पडलेल्या पावसामुळे टरबुजाच्या पिकाचे नुकसान झाले. यात मोठी होत असलेली टरबुजे वेलीपासून वेगळी झाल्याचे दिसून येत आहे. (फोटो क्र.१८ बीईडीपी १०)

२) बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील देवठाणा गावाच्या परिसरात पडलेल्या गारांचे असे ढीग साचले होते.

(फोटो क्र.१८ बीईडीपी ११)