शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जलयुक्तच्या केलेल्या कामांवर पुन्हा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:20 IST

जलयुक्त शिवार ही योजना कृषी विभागव मागील दोन वर्षापुर्वी पंचायत समिती रोहयोच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार : रोहयोच्या माध्यमातून पुन्हा त्याच गावांमध्ये कामे सुरू करण्याचा खटाटोप; कारवाईची मागणी

बीड : जलयुक्त शिवार ही योजना कृषी विभागव मागील दोन वर्षापुर्वी पंचायत समिती रोहयोच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे. मात्र दोन वर्षापुर्वी मंजुर केलेल्या सर्व योजना रद्द करुन नव्याने कामे करण्याचे आदेश असताना देखील पुन्हा २०१६ मधील कामांचे जलयुक्त शिवर योजना रोहयोच्या माध्यमातून राबवण्याचा घाट पंचायत समितीच्या माध्यमतून घालण्यात येत आहे.पूर्वी केलेल्या कामांवर पुन्हा खर्च केला जात असल्याच्या तक्रारी काही गावांमधून संबंधित विभागाकडे आल्याची माहिती आहे.यावर्षी पुन्हा दुष्काळी परिस्थितीमुळे कामे सुरु करण्याचे आदेश येताच भ्रष्टाचारामुळे बंद कलेली कामे सुरु करण्याचा घाट कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी घातल्याचे दिसून येत आहे.मात्र ज्या गावांमध्ये इतर विभागांच्या माध्यमातून जलयुक्तची कामे झाली आहेत, त्याच ठिकाणी पुन्हा रोहयोच्या माध्यमातून कामे सुरु करण्याचा घाट घालून पैसे उखळण्याचे प्रकार सुरु असल्याची तक्रार तालुक्यातील बोरदेवी येथील ग्रामस्थांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे ही कामे पुन्हा सुरु केली असतील तर आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवार