शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

सहा तासांच्या अवधीमुळे बाजार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:34 IST

जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिकांनी ...

जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिकांनी मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारपासून सहा तासांचा शिथिल वेळ दिल्याने सकाळपासूनच बाजारातील सर्व दुकाने, लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले. काही ठिकाणी लोक अनावश्यक गर्दी करीत असल्याचे दिसून आले. प्रशासनाने सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही नागरिकांमध्ये हलगर्जीपणा दिसून आला.

सवलत देऊनही दुकाने उघडी

दुपारी एक वाजेपर्यंतची वेळ असल्याने पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून दुकाने बंद करण्याची सूचना केली. सहा तासांची ढील देऊनही काही दुकाने सुरू होती. पोलिसांनी समज देऊन आणि प्रशासनाने सवलत देऊनही नियमांचे पालन न झाल्यास व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाला रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.