शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जनविकास महाविद्यालयात साठे जयंती, टिळक पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

डॉ. कांबळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला चालना देणारे आहे. या साहित्यामुळे उपेक्षित दीनदुबळ्यांच्या अंतरंगाचा वेध ...

डॉ. कांबळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला चालना देणारे आहे. या साहित्यामुळे उपेक्षित दीनदुबळ्यांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. आजही विद्यार्थी संशोधक हे त्यांच्या साहित्यावर संशोधनात्मक अभ्यास करताना दिसून येतात. प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी लावणी आणि पोवाडा या आधारावर कथा शैलीच्या माध्यमातून जनतेमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. जनसमुदायाला रूढीवादी प्रणालींपासून वाचविण्यसाठी तसेच ब्रिटिश शासनाविरुद्ध त्यांनी विद्रोही साहित्याचे लिखाण केले. हे साहित्य आजही उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. संगीता मोरे यांनी केले. प्रा.डॉ. केशव तिडके यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्रा. प्रभाकर मेश्राम, गणेश गोरे, धायगुडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

010821\ashok dhaygude_img-20210801-wa0055_14.jpg