शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रंगनाथ तिवारी यांना राज्य शासनाचा 'महाराष्ट्र भारती' साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:00 IST

पुरस्काराचे वितरण १ मार्च २०१९ रोजी मुंबई येथे होणार आहे.

अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई येथील प्रख्यात साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीने सन २०२७-१८ या वर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार'' जाहीर झाला आहे. हिंदी साहित्य क्षेत्रात अतिशय सन्मानाचा समजला जाणाऱ्या  या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह असे आहे. पुरस्काराचे वितरण १ मार्च २०१९ रोजी मुंबई येथे होणार आहे.

प्रा. तिवारी यांनी शहराचा साहित्यिक झेंडा संपूर्ण राज्यात ऊंचावला असल्याच्या भावना व्यक्त करून नगराध्यक्षा रचना मोदी, माजी राज्यमंत्री अँड. पंडीत राव दौंड, राजकिशोर मोदी, आ. प्रा. संगीता ठोंबरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, डॉ. सिध्देश्वर बिराजदार,  सुदर्शन रापतवार, प्रा. नानासाहेब गाठाळ, प्रा. शांतीनाथ बनसोडे आदींनी त्यांचे स्वागत केले. 

टॅग्स :literatureसाहित्यState Governmentराज्य सरकारAmbajogaiअंबाजोगाई