शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आडस ते केजपर्यंत ६ तास पायी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:22 IST

केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी आडस ते केज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढून केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली .

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी आडस ते केज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढून केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली .पावसाळी हंगाम संपत आलेला आहे. अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील खरीपाची उभी पिके करपली आहेत. खरीपाची पिके हातची गेली असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांच्या पाल्यांची शैक्षणिक शुल्कमाफ करावे. आदी मागण्यांसाठी आडस ते केजपर्यंत शेतक-यांनी पायी मोर्चा काढला. सकाळी नऊ वाजता आडस येथून निघालेला पायी मोर्चा दुपारी साडेतीन वाजता केज तहसील कार्यालयावर धडकला.या मोर्चात राम माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, पंचायत समतिी सदस्य उमाकांत भुसारी, दत्तात्रय ठोंबरे, शिवाजी खडके, बालासाहेब केकाण, विजयकुमार सारडा, राम नखाते, अशोक जाधव, शाम गंगात्रे, मोहन तोडकर, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. तहसीलदार संजय वारकड यांनी मोर्चेकरी शेतक-यांचे निवेदन स्विकारले.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरी