शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेळेवर रोहित्र देण्यास महावितरणकडून अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:31 IST

महावितरचण्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात अनेक गावात विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव तर महिन्यापासून अंधारात आहे.

ठळक मुद्देबीड  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार । बीड ग्रामीणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून ग्राहकांची टाळाटाळ

बीड : महावितरचण्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात अनेक गावात विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव तर महिन्यापासून अंधारात आहे. त्यामुळे गावातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. बीडच्या ग्रामीण उपअभियंत्याकडे मागणी केल्यावर ‘रोहित्र वेळेवर मिळत नसते...’ असे सांगून ग्राहकांची अडवणूक केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून महावितरणचा कारभार ढेपाळला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाºयांना विचारणा करायला गेल्यावर अभियंत्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.अशातच वडवणी तालुक्यातील ढोरवाडी गाव मागील महिनाभरपासून अंधारात आहे. याबाबत बीड ग्रामीणणे उपअभियंता सानप यांना विचारणा केली असता ‘रोहित्र वेळेवर मिळत नसते... आगोरचेच प्रस्ताव प्रलंबित आहेत’ असे सांगून हात झटकले जात आहेत. ग्राहकांना समाधानकारक उत्तरे न देता त्यांना टोलवाटोलवी करणाºया सानप सारख्या अधिकाºयांमुळे महावितरणबद्दल ग्राहकांमधून रोष व्यक्त होत आहे. सानप यांचा टोलवाटोलवी करण्याचा उद्देश काय, ग्राहकांची का अडवणूक केली जात आहे, याबाबत संशय व्यक्त होत असून त्यांच्या चौकशीची मागणी होत आहे.४८ तासांत रोहित्र देण्याचा नियमरोहित्र जळाल्यानंतर महावितरणने केवळ ४८ तासांत ते उपलब्ध करून देणे नियम आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी आठवडा ते महिनाभर रोहित्रच उपलब्ध करून देत नसल्याचे समोर आले आहे. हे अधिकारी सर्व नियम ढाब्यावर बसवित आहेत.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीmahavitaranमहावितरण