शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

वादळाने पडलेल्या खांबावरील विद्युत पुरवठा सुरूच; शेतकरी महिलेचा शॉक बसून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:21 IST

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप 

- नितीन कांबळे कडा (बीड) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात गहूखेल येथील शेतातील विद्युत खांब खाली पडला. पण महावितरणने खांब तर तसाच ठेवला शिवाय विद्युत प्रवाह देखील बंद केला नाही. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतात कामासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेचा विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. हौसाबाई प्रल्हाद साखरे रा.गहुखेल असे मृत महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील गहूखेल येथील हौसाबाई प्रल्हाद साखरे (५०) या सोमवारी शेतात काम करत होत्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने शेतात पडलेल्या खांबावरील विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला नव्हता. याची कसलीच कल्पना हौसाबाई यांना नव्हती. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम करताना खांबावरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने हौसाबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

महावितरणचा निष्काळजीपणासदरील महिलेच्या शेतातून महावितरणची लाईन गेलेली आहे. वादळात याच शेतात विद्युत खांब पडल्याने तारा शेतात पसरल्या होत्या.महावितरणने विद्युत प्रवाह बंद न केल्याने हालगर्जीपणा केल्याने हा मृत्यू झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड