शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वादळाने पडलेल्या खांबावरील विद्युत पुरवठा सुरूच; शेतकरी महिलेचा शॉक बसून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:21 IST

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप 

- नितीन कांबळे कडा (बीड) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात गहूखेल येथील शेतातील विद्युत खांब खाली पडला. पण महावितरणने खांब तर तसाच ठेवला शिवाय विद्युत प्रवाह देखील बंद केला नाही. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतात कामासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेचा विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. हौसाबाई प्रल्हाद साखरे रा.गहुखेल असे मृत महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील गहूखेल येथील हौसाबाई प्रल्हाद साखरे (५०) या सोमवारी शेतात काम करत होत्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने शेतात पडलेल्या खांबावरील विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला नव्हता. याची कसलीच कल्पना हौसाबाई यांना नव्हती. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम करताना खांबावरील विद्युत तारेला स्पर्श झाल्याने हौसाबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती,दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

महावितरणचा निष्काळजीपणासदरील महिलेच्या शेतातून महावितरणची लाईन गेलेली आहे. वादळात याच शेतात विद्युत खांब पडल्याने तारा शेतात पसरल्या होत्या.महावितरणने विद्युत प्रवाह बंद न केल्याने हालगर्जीपणा केल्याने हा मृत्यू झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड