शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

राजकारणाला 'सोशल टच'

By admin | Updated: October 22, 2015 21:05 IST

महिलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय कुटुंबाची प्रगती होत नाही. माणुसकी व मदतीचा धर्म प्रत्येकाने जपायला हवा.

 महिलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय कुटुंबाची प्रगती होत नाही. माणुसकी व मदतीचा धर्म प्रत्येकाने जपायला हवा. 

- स्मिता दिलीप धूत, माजी नगराध्यक्षा बीड : समाजकारणातून राजकारणाकडे वळालेली उदाहरणे अनेक ठिकाणी मिळतील. परंतु राजकारणातून समाजकारणाकडे पाऊल ठेवणारे मोजकेच असतात. यामध्ये बीडच्या माजी नगराध्यक्षा स्मिता दिलीप धूत यांचा उल्लेख करावा लागेल. राजकीय कर्तृत्व गाजवल्यानंतर त्या आता पूर्णवेळ सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
स्मिता धूत यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झालेले आहे. राजकारणाचा त्यांचा थेट संबंध नव्हता. मात्र, त्यांचे पती व राज्य पर्यटन महामंडळाचे माजी संचालक दिलीप धूत यांच्यामुळे त्या राजकीय क्षेत्राशी जोडल्या गेल्या. १९९५ चा काळ शिवसेनेचा होता. पालिका निवडणुकीत स्मिता धूत यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि ज्या वार्डात त्यांचे घर नव्हते की नातेवाईकही नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी निवडणूक लढवली. विक्रमी मते घेऊन त्या पालिकेत सदस्य म्हणून गेल्या. १९९७-९८ दरम्यान माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी त्यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली. पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून त्यांनी राजकीय कसब दाखवत विविध विकास कामे खेचून आणली. सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, जिल्हा स्टेडियमची मुहूर्तमेढत्यांच्याच काळात रोवली गेली. खासबागचे सुशोभिकरण, सिग्नल, अद्यावत रूग्णसेवा, वीज, पाणी, रस्ते आदी प्रश्न त्यांनी मार्गी लावले. माजलगाव बॅक वॉटरचे पाणी मिळण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. गोरगरीबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा पायंडा त्यांना जपला आहे. गरजूंना मदतीसाठी त्या तत्पर असतात. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभही त्यांनी मिळवून दिला आहे.