शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

रबी हंगामात बीड जिल्ह्यात १ लाख ४२ हजार शेतकºयांनी काढला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार १२२ शेतकºयांनी रबी हंगामात पीकविमा काढला ...

ठळक मुद्दे७ कोटी १९ लाख ४६ हजार ६५० रुपयांचा हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार १२२ शेतकºयांनी रबी हंगामात पीकविमा काढला असून, सुमारे ७ कोटी १९ लाख ४६ हजार ६५० रुपयांचा हप्ता भरणा केला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण म्हणून शेतकºयांसाठी पंतप्रधान पीकविमा योजना आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये शासनाच्या आदेशानुसार १ डिसेंबरपासून शेतकºयांनी रबी हंगामातील पिकांचा विमा काढण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी, कृषी विभागाने विविध पातळीवर पीकविमा वेळेत भरणा करण्याचे आवाहन केले होते. १ जानेवारी २०१८ पर्यंत पीकविमा काढण्याची मुदत होती.मिळालेल्या माहितीनुसार, १७ राष्ट्रीयीकृत तसेच महाराष्ट्र ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सेवा केंद्रामार्फतही शेतकºयांनी पीकविम्याचा हप्ता भरला. यात ६ हजार ६९१ कर्जदार शेतकरी तसेच १ लाख ३५ हजार ४३१ बिगर कर्जदार शेतकºयांनी रबी हंगामात पीकविमा काढला आहे.खरीप हंगामातील पीकविमा काढताना शेतकºयांना त्रास झाला होता, तर प्रशासनावर ताण आला होता. मागील अनुभव लक्षात घेत सुधारणेमुळे रबी हंगामात मात्र तसा अनुभव आला नाही.