शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

२२ जणांच्या बंदोबस्तामध्ये आणले पैठणचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:27 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.

ठळक मुद्देगेवराईसह ग्रामीण भागाला दिलासा : गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत

सखाराम शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.शहराला पाणीपुरवठा करणाºया शहागड येथील गोदावरी नदी पात्रातील बंधाºयातील पाणी गेल्या बारा दिवसा पुर्वी संपले होते.त्यामुळे शहरा बरोबर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा बंद झाला होता. नागरिकांना पाणीटंचाईला तोड द्यावे लागले होते. मात्र, नगर परिषदेच्या वतीने जायकवाडी धरण प्रकल्पाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याला यश आले.रविवारी ५ द.ल.घ.मी पाणी पैठण येथून सोडले होते. ते पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडून तीन दिवसात बुधवार रोजी शहगड येथे पाणी पोहचले. मात्र हे पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यात उजव्या कालव्यावरील तब्बल ६० किलोमीटर अंतरावरून हे पाणी आले.जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी शहागड बंधाºयात पोहचण्यासाठी व पाणी चोरी होऊ नये म्हणून उजव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी लावलेल्या मोटारी काढून घेत पाणी बंधाºयात सोडण्यात आले.या कामावर नगर परिषदेचे १२ कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे ८ कर्मचारी तसेच २ पोलीस नियुक्त करण्यात आले होते.२२ कर्मचाºयांच्या निगराणीमुळे त्यामुळे सर्व पाणी बंधाºयात पोहचत असून गेवराई शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा गुरूवारपासून सुरळीत झाला असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण