शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

धारूर तालुक्यासाठी सेंद्रिय शेती योजना - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : ‘मानवलोक’च्या सेंद्रिय शेती कार्यक्रमात कापूस पिकाचा समावेश आहे. यासाठी धारूर तालुक्यातील गावांना मुख्यत्वे यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : ‘मानवलोक’च्या सेंद्रिय शेती कार्यक्रमात कापूस पिकाचा समावेश आहे. यासाठी धारूर तालुक्यातील गावांना मुख्यत्वे यात समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी सांगितले.

वाढता उत्पादन खर्च व असुरक्षित शेतमाल बाजार या प्रमुख शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष सेंद्रिय शेती कार्यक्रम मानवलोकमार्फत राबवण्यात येत आहे. यात विशेषत: कापूस पिकासाठी धारूर तालुक्यातील गावांना समाविष्ट करण्यात येणार आहे.

शेतीच्या वाटेला संकटे पूजलेली आहेतच. यातून मार्ग काढत पिकेल ते विकणार का, याची चिंता करण्यापेक्षा खात्रीची विक्री व्यवस्था, त्यात अधिकचे दोन पैसे सतत कसे मिळतील हे आपण शेतकऱ्यांनी पहायला हवे. वैयक्तिक एकटा शेतकरी हे करू शकणार नाही. मात्र एकत्र येत आपण नक्कीच हे साध्य करू शकतो. यासाठी मानवलोकने सेंद्रिय शेती कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आखला आहे. खरिपात आपण घेत असलेली सोयाबीन, कापूस, तूर ही पिके तर रब्बीत हरभरा, गहू, ज्वारी ही पिके यात घ्यायची आहेत. त्यामुळे दर, तंत्रज्ञान, मार्केट यासारखे सर्व प्रश्न सोडवण्याचा मानस या कार्यक्रमातून आहे, असे अनिकेत लोहिया यांनी सांगितले.