शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

आता खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 18, 2015 00:08 IST

बीड : खरीप हंगामातील पिकांवरील संकटाची मालिका ही सुरूच आहे. गतआठवड्यातील दोन दिवसाच्या रिमझिम पावसाने जिल्ह्यातील काही भागातील पिकांना दिलासा मिळाला

बीड : खरीप हंगामातील पिकांवरील संकटाची मालिका ही सुरूच आहे. गतआठवड्यातील दोन दिवसाच्या रिमझिम पावसाने जिल्ह्यातील काही भागातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे. पावसाच्या ओढीने अद्यापर्यंत हजारो हेक्टरवरील खरीपाची मोडणी झाली आहे. उर्वरीत पिकेही अंतिम घटका मोजत असताना जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. या भुरभूरीचा फायदा तर सोडाच उलटार्थी किडीचा प्रदुर्भाव झाल्याने पिकांना धोका पोहचत आहे. पिकांची वाढ खुंटलीच आहे शिवाय कीडीमुळे आहे त्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध औषध फवारणीला सुरवात केली आहे. खर्चिक औषधांची फवारणी न करता सेंद्रीय शेती किंवा अर्ध सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले. खरीपातील कापूस, उडीद या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे.औषध फवारणीविषयी कृषि विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)