शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

परळीतून सुटल्यास 'नांदेड-बेंगलोर' एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड; गाडी 'रिव्हर्स' घेऊन बदले इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:45 IST

काही प्रवासी गोंधळून गेली

ठळक मुद्देइंजिन दुसरे लाऊन रेल्वेस परत रवाना केले

परळी (बीड ) : येथील रेल्वे स्थानकातून निघालेल्या नांदेड- बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेच्या इंजिनमध्ये  सकाळी ९.१५ च्या दरम्यान बिघाड झाला. यानंतर रेल्वे परत( रिव्हर्स ) परळी रेल्वे स्थानकात आणण्यात आली. येथे दुसरे इंजिन लावून पुन्हा गाडीस रवाना करण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाश्यांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाला. 

या बाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी परळी रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मक्रमांक 3 वर नांदेड- बेंगलोर ही रेल्वे गाडी आली आणि सकाळी ८.४० वाजता सुटली. दहा किलोमीटरच्या अंतरावर घाटनांदूर मार्गाने धावत असताना इंजिन अचानक बंद पडले. त्यानंतर रेल्वे परळी रेल्वे स्टेशनवर परत आणण्यात आली. येथे दुसरे इंजिन लावून ही  रेल्वे ११. ३० वाजेच्या दरम्यान पुन्हा रवाना करण्यात आली. 

दरम्यान, रेल्वे इंजिनच्या तपासणीसाठी  सिकंदराबाद विभागाचे  कर्मचाऱ्यांचे कार्यालय  परळी रेल्वे स्टेशन येथे आहे. या विभागाचे कर्मचारी फक्त टायर चेक करतात. रेल्वे इंजिन पूर्ण तपासत नाहीत अशी चर्चा प्रवास्यांमध्ये ऐकावयास मिळाली. तसेच यात चूक कोणाची, इंजिनमध्ये बिघाड का झाला, रेल्वे रिव्हर्स आणण्याचे  खरे कारण काय, याबाबतीत रेल्वेचे अधिकारी स्पष्टीकरण द्यावे असे अनके प्रश्न यावेळी प्रवाश्यांनी उपस्थित केले.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीBeedबीड