शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे रस्त्यावर चिखल; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय वडवणी : शहरातील अनेक प्रभागातील ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. कचराही साचला असून, दुर्गंधीमुळे या भागातील ...

अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय

वडवणी : शहरातील अनेक प्रभागातील ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. कचराही साचला असून, दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपंचायतने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

धूर फवारणीची मागणी

वडवणी : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी डबके साचले आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे गावात विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब पाहता नगरपंचायतने गल्लोगल्लीत धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

वडवणी : यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासून पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके सद्य:स्थितीत जोमात आहेत; मात्र कोवळी पिके ही वन्यजीव प्राण्यांच्या उपद्रवामुळे धोक्यात येत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण निर्माण होत असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मामला चिंचोटी पुसरा तिगाव साळींबा पिपरखेड आदी गावातील शेतकऱ्यांमधून होत आहे.