शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

मोबाईल नेटवर्क, कॉल ड्रॉपला ग्राहक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मोबाईल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यापासून मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले. मात्र दरवाढ केल्यानंतरही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : मोबाईल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यापासून मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले. मात्र दरवाढ केल्यानंतरही मोबाईल कंपन्यांची सेवा मात्र अत्यंत दर्जाहीन व डोकेदुखी ठरत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी मोबाईल धारक करीत आहेत.

गेल्या काही महिन्यापूर्वी मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले. शिवाय दर महिन्याला एका ठराविक रकमेचे रिचार्ज करावेच लागेल. असा नियम लागू करण्यात आला. मात्र दर वाढविल्यानंतरही मोबाईल सेवेचा दर्जा मात्र सुधारण्याऐवजी आणखी खालावला आहे. अंबाजोगाईत विविध मोबाइल कंपन्यांचे मोबाईल धारक आहेत. त्यापैकी अनेक मोबाईल धारकांच्या चांगल्या दर्जाच्या मोबाईल हॅण्डसेटला इंटरनेटची रेंज मिळत नाही.

....

म्हणायला फोरजी, सेवा टूजी पेक्षाही वाईट

फोरजी सेवेच्या नावाने पैसे उकडून ही टूजी पेक्षाही वाईट दर्जाची सेवा मोबाईल ग्राहकांना मिळत आहे. मोबाईल ग्राहकांमध्ये मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध प्रचंड रोष आहे. परंतु याबाबत तक्रार कुठे करावी हे अनेकांना माहीत नाही. संबंधित मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केल्यानंतर हे कस्टमर केअरचे फोन म्हणजे त्यापेक्षाही मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे या सर्व मानसिक त्रासापासून मोबाईल धारकांची मुक्तता करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.