शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह विहिरीत ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:13 IST

आष्टी : तालुक्यातील टाकळसिंग येथील एक महिला हरवल्याची तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. महिलेचे नातेवाईक व पोलिस ...

आष्टी : तालुक्यातील टाकळसिंग येथील एक महिला हरवल्याची तक्रार आष्टी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. महिलेचे नातेवाईक व पोलिस महिलेचा शोध घेत होते.अखेर चौथ्या दिवशी ११ जानेवारी रोजी सकाळी टाकळसिंग शिवारातील लक्ष्मण दौंड यांच्या विहिरीत संबंधित महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिला ही विवाहित असून तिला एक वर्षाची मुलगी आहे.तालुक्यातील टाकळसिंग येथील दौंडे वस्ती शिवारातील मयत मनिषा बालाजी दौंडे (वय १९) दि ७ जानेवारी पासून बेपत्ता होती. चार दिवसापासून तिचा शोध सुरु होता. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची तक्रार देखील दाखल होती. शनिवारी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे टाकळसिंग शिवारात राहणारे तिचे चुलते लक्ष्मण दौंडे यांच्या विहिरीमध्ये उडी घेऊन तिने आत्महत्या केली. त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आष्टी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आष्टी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर शनिवारी रात्री टाकळसिंग येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार सोनाजी हंबर्डे, पो ना रघुनाथ आटोळे हे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाDeathमृत्यू