शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:50 IST

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

अंबाजोगाई : राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली.मागील २४ मे पासून येथील पर्यावरण प्रेमी नागरिक बुट्टेनाथ-नागनाथ परिसरातील वाण-जयवंती नदीत प्लास्टिकमुक्त अभियान राबवित आहेत. या मोहिमेत रोज कमीत कमी एक टन प्लास्टिक व घनकचरा काढला जात आहे. बुट्टेनाथ नागनाथ मुकुंदराज भागातील समृद्ध जैवविविधता आपल्या शहरातील अनिर्बंध प्लास्टिकचा वापर व प्लास्टिक कचरा, घनकचरा यामुळे धोक्यात आलेले आहे. शहरामध्ये कचरा जाळण्याचे प्रचंड प्रमाण असून त्याबाबत घनकचरा व्यवस्थापन नियमन अंतर्गत कडक दंडात्मक कारवाई करावी व अंबाजोगाई शहर प्लास्टिक व धूरमुक्त मुक्त करावे. अशीही मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी प्रा. अरूंधती पाटील, डॉ. नितीन चाटे, प्रवीण चोपडा, दत्ता देवकते, विजय रापतवार, महेश वेदपाठक, अनंत मलवाड, सत्येंदू रापतवार, आशिष राठोड, दिनेश शिंदे, डॉ. अविनाश मुंडे, अजय रापतवार, अ‍ॅड. ढेले, सुमेधा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईPlastic banप्लॅस्टिक बंदी