शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कामखेड्यात २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:48 IST

तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ठळक मुद्देलोकार्पण : क्लायमेट रियालिटी व मॅप्स संस्थेचा उपक्रम, ग्रामस्थांचे सहकार्य; रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे गावातील पाणी टंचाईवर होणार मात

बीड : तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. उभारलेल्या यंत्रणेचे सोमवारी एका कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.यावेळी आ. लक्ष्मण पवार, क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट इंडियाचे अध्यक्ष आदित्य पुंडीर, रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ निवृत्त कर्नल शशिकांत दळवी, मॅप्स इंडस्ट्रीजचे एम. डी. अनिरुद्ध तोडकर आदी उपस्थित होते.गणेश नेवडे यांनी माहिती देत हा उपक्रम राबविल्याबद्दल निवृत कर्नल शशिकांत दळवी व अनिरु द्ध तोडकर तसेच त्यांचे सहकारी गोरख वाघमारे यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत केले. हा उपक्रम गावातील सर्व बोअरवेलवर हा राबवल्यानंतर गावाची पाण्याच समस्या कायमची दूर होऊ शकते, त्यासाठी आ. पवार यांच्याकडे निधीची मागणी त्यांनी केली.आ. लक्ष्मण पवार यांनी गावातील टॅँकरच्या फेºयांमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले. तसेच उर्वरित कामासाठी निधी देण्याच्या मागणीवर विचार करू असे सांगितले. कामखेडा येथे राज्यातील पहिला उपक्रम सुरु केला. कामखेडा व गेवराई तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. निवृत्त कर्नल शशिकांत दळवी व अनिरुद्ध तोडकर यांनी या भागातील पाण्याचे संकट कायमचे दूर करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल उचलल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हा उपक्र म इतर गावांमध्ये सुरु करण्यावर आ. पवार यांनी जोर दिला. सततच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी असा उपक्रम राबविलेले बीड जिल्ह्यातील कामखेडा हे राज्यातील पहिले गाव असल्याचे सांगून निवृत्त कर्नल दळवी यांनी या उपयुक्त पध्दतीची माहिती दिली.कामखेडा होणार टॅँकरमुक्तकामखेडा येथे जवळपास ६५० इमारती आहेत, ज्यांच्या ५.२६ लाख चौरस फूट छतावरुन जवळपास ३.१५ कोटी लिटर पावसाचे पाणी भूगर्भात सोडून, भूगर्भातील पाण्याची पातळी अशा उपक्रमातून वाढविता येईल तसेच गाव कायमचे टॅँकरमुक्त हाईल, असे कर्नल दळवी म्हणाले.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई