शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

लेकींनीच मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:13 IST

इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देबारावीचा निकाल : औरंगाबाद विभागात बीड दुसऱ्या क्रमांकावर

बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.बारावी परीक्षेसाठी ३७ हजार ८९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २३ हजार ८१५ मुलांचा तर १३ हजार ९८० मुलींचा समावेश होता. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिनही शाखांमधून एकूण २३३१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. २० हजार १७६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १० हजार ६९० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण ग्रेडमध्ये १६६ असे एकूण ३३ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.२७ टक्के इतका लागला असून विभागात दुसºया स्थानी आहे.कला शाखेचा निकाल ७९.७० टक्केबारावी परीक्षेत जिल्ह्यातून कला शाखेतील १४ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ५२० विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७ हजार ४५३, द्वितीय ३ हजार ६५२ पास ग्रेडमध्ये ५२ असे ११ हजार ६७७ विद्यार्थी पास झाले. या शाखेचा निकाल ७९.७० टक्के लागला.तालुकानिहाय टक्केवारीं;केज तालुका अव्वलबीड ९२.३७, पाटोदा ९०.५०, आष्टी ८६.९१, माजलगाव ८०.६७, अंबाजोगाई ८१.४६, केज ९३.८२, परळी ७९.५१, धारुर ८५.०२, शिरुर ९१.३६, वडवणी ९१.७१व्होकेशनलचा ७८.३३ टक्के निकालव्होकेशनल शाखेतून १४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ६४ विद्यार्थी विशेष प्राविण्याने पास झाले.८०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २८७ विद्यार्थी द्वितीय] ११५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा निकाल७८.३३टक्के लागला.विज्ञान शाखेचा निकाल जास्तबीड जिल्ह्यात विज्ञान शाखेतून नोंदीत १९ हजार २५२ पैकी १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १४३७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले.या शाखेत प्रथम श्रेणीत १० हजार ७८४, द्वितीय श्रेणीत ५ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास ग्रेडमध्ये ९० असे १८ हजार २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९५.२१ टक्के लागला आहे.वाणिज्य शाखा ९१ %जिल्ह्यातील २४५२ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून परीक्षा दिली. यात ३१० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत ११३७, द्वितीय श्रेणीत ७६३, पास ग्रेडमध्ये २४ असे २२३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ९१.११ टक्के इतका लागला आहे.

टॅग्स :BeedबीडHSC Exam Resultबारावी निकाल