शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

समर्थ वचनांप्रमाणे जीवनाची वाटचाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

बीड : ‘‘जे जे आपणासी ठावे, ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन’’, या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या ...

बीड : ‘‘जे जे आपणासी ठावे, ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन’’, या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन समर्थभक्त प्रसाद महाराज रामदासी यांनी केले.

समर्थ पादुका दर्शन दौरा हा बीड, जालना, देऊळगाव, राजा परतुर आणि औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी बीड येथे भाविक-भक्तांनी स्वागत केले.

पुढे बोलताना प्रसाद महाराज म्हणाले, दासबोधातील एका समर्थ वचनाला अनुसरून सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यातून कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून श्री समर्थ मठ श्री क्षेत्र खातगावच्यावतीने श्री समर्थ व परमपूज्य श्रीधर स्वामींच्या पादुकांच्या माध्यमातून श्री समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार दौरा आयोजित केला आहे.

यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी, नंदकुमार रामदासी, कैलास महाराज रामदासी, कृष्णा महाराज रामदासी, अनंतराव ठोसर, सुनील पुराणिक, संजय कुलकर्णी, धनंजय गोस्‍वामी, बाळासाहेब कुलकर्णी, दत्तात्रय सौंदतीकर, प्रसन्न कुलकर्णी, सुशिला कुलकर्णी, गोले, वैभव शिंदे, अभिजित दीक्षित, तसेच भाविक-भक्तांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात समर्थांच्या पादुकांचे पूजन धनश्री व मकरंद कुलकर्णी, गायत्री अभिजित दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आले. प्रारंभी नंदकुमार रामदासी, एकनाथ महाराज पुजारी, कैलास महाराज रामदासी, राघवेंद्र गोस्वामी यांनी प्रसाद महाराज रामदासी यांचा सत्कार केला.

010821\01_2_bed_2_01082021_14.jpg

समर्थ रामदास स्वामी