शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

विमा कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:06 IST

बीड : रबी २०१९ या हंगामात पीकविमा काढलेल्या १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचे विमा दावे अद्याप अस्पष्ट आहेत. करारानुसार ...

ठळक मुद्देविमा दावे प्रलंबित : प्रशासनही हतबल

बीड : रबी २०१९ या हंगामात पीकविमा काढलेल्या १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचे विमा दावे अद्याप अस्पष्ट आहेत. करारानुसार विलंब करुन संशयास्पद वातावरण निर्माण केल्याने कृषी विभागाच्या वतीने तक्रार देण्यात येणार असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर गुन्हा दाखल होणार आहे.या हंगामात ९ लाख ४१ हजार ८३३ शेतक-यांनी विमा काढला होता. त्यापैकी १ लाख ७९ हजार शेतक-यांचा विमा दावा एक महिन्यात निकाली काढणे आवश्यक होते. मात्र, जवळपास एक वर्ष होऊनही या प्रकरणी कंपनी बजाज अलियान्झ कडून कुठलीही माहिती देण्यात येत नव्हती. रबी हंगामातील पीकविमा मिळावा म्हणून दावेदार शेतकºयांनी बीडसह पुणे येथे आंदोलने केली. तर तालुका व जिल्हा बैठकीत कंपनीच्या वतीने कुठलीही माहिती देण्यात येत नव्हती.अनेकदा जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसायचे. त्यामुळे कृषी विभागासोबत केलेल्या कराराचा भंग, विलंब व्याजासह विमा दावे निकाली न काढणे, माहिती न देणे आदी संशयामुळे अतिरिक्त कृषी उप संचालक दिलीप जाधव हे शुक्रवारी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले होते. यावर लवकरच निर्णय होणार आहे.दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही विमा कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमा