शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माजलगाव धरणात पाण्याची मोठी आवक, सिंदफणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 18:39 IST

Beed News: सध्या परिसरात पाऊस सुरू असल्याने धरण केव्हाही भरण्याची शक्यता आहे.

माजलगाव (पुरूषोत्तम करवा)- माजलगाव धरणाच्या वरील भागात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पहाटेपासून मोठी आवक सुरू आहे झाली. आता हे धरण केव्हाही भरू शकते, त्यामुळे प्रशासनाने सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी माजलगाव धरण 18 टक्के पाणीसाठा उपलब्धता होता. मान्सूनपूर्व पावसामुळे धरणात 2-3 टक्के पाणीसाठा वाढला होता. 31 ऑगस्ट रोजी  धरण परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतर पाणी पातळी 35 टक्यापर्यंत गेली. त्यानंतर शनिवारी रात्री व रविवारी पहाटे शिरूर, आष्टी ,पाटोदा आदी भागात जोरदार पाऊस झाल्याने सिंदफणा नदीतून धरणात रविवारी सकाळी पाण्याची 82 हजार क्युसेसने ऐवढी मोठी आवक सुरू झाली होती.        

शनिवारी रात्री धरणात 60 टक्के पाणी उपलब्ध होते, त्यात रात्रीतून वाढ होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत धरणात 82 टक्के पाणी झाले. हे धरण भरण्यासाठी 431.80 मीटर ऐवढी पाणी पातळी आवश्यक आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरण येत्या सहा तासात भरण्याची शक्यता निर्माण झाली  असल्याची माहिती धरणाचे अभियंता बी आर शेख यांनी दिली. दरम्यान, सिंदफणा नदीकाठच्या गावांना लेखी व दौंडी द्वारे सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरण