शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

मांजराचे पाणी नदीपात्रातून सोडल्यास जलसमाधी आंदोलन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:29 IST

दीपक नाईकवाडे केज : मांजरा धरणातील पाणी बॅरीगेस भरण्यासाठी कॅनॉलने सोडावे, मात्र बॅरीगेज भरण्यासाठी धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्यास जलसमाधी ...

दीपक नाईकवाडे

केज

: मांजरा धरणातील पाणी बॅरीगेस भरण्यासाठी कॅनॉलने सोडावे, मात्र बॅरीगेज भरण्यासाठी धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी एकमुखाने घेतला असल्याची माहिती संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांनी लोकमतला दिली.

मांजरा धरणातील पाणी नदीपात्रातून सोडू नये या मागणीचे निवेदन देण्यासाठी परिसरातील शेतकरी मांजरा धरणावरील कार्यालयात गेले असता तेथे निवेदन स्वीकारण्यास कोणताही कर्मचारी हजर नसल्याने शेतकऱ्यांनी बैठक घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला.

मांजरा धरणातील १६ दलघमी पाणी बॅरेजेस भरण्यासाठी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय १७ मार्च २०२१ रोजी पार पडलेल्या मांजरा धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय मांजरा धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यावर अन्याय करणारा असल्याने धरणातील पाणी नदीपात्रात सोडू नये, अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे १८ मार्च रोजी दिले होते. तसेच या बाबतचे निवेदन मांजरा धरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी शेतकरी शनिवारी मांजरा धरणाच्या कार्यालयावर गेले असता त्याठिकाणी मांजरा धरणाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी हजर नसल्याने शेतकरी संतप्त झाले.

शेतकऱ्यांनी मांजरा बैठक घेत धरणातील पाण्याचा सर्वाधिक अधिकार हा मांजरा धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा आहे. पाणी नदीपात्रात सोडून पाण्याचा अपव्यय करण्यापेक्षा बॅरेजेस भरण्यासाठी कॅनॉलमधून धरणातील पाणी सोडावे सोडावे, अशी मागणी यावेळी एकमुखाने शेतकऱ्यांनी केली. तसेच मांजरा धरणात हक्काचे पाच टीएमसी पाणी आणा व नंतर पाण्यासाठी बैठक घ्या, असा सल्लाही शेतकऱ्यांनी दिला.

===Photopath===

200321\1223deepak naikwade_img-20210320-wa0041_14.jpg